सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ९२

‘रोपवाटिकेतून आणलेले रोप पिशवीतून कुंडीमध्ये लावतांना किंवा भाजीपाल्याचे लहान रोप कुंडीत किंवा वाफ्यात लावतांना शक्यतो संध्याकाळच्या वेळी लावावे. लहान रोप कुंडीत लावल्यानंतर त्याला भरपूर पाणी द्यावे. असे केल्याने रात्रभर गारव्यामध्ये त्या रोपाची मुळे नवीन ठिकाणी स्थिर होतात आणि जागा पालटण्याच्या धक्क्याने रोप सुकून जाण्याचा धोका अल्प होतो. ही कृती दिवसा केली, तर काही वेळा उन्हामध्ये लहान रोपांची मुळे नवीन जागेत स्थिरावण्यात अडचण येते आणि रोप सुकून जाण्याची शक्यता असते.’ – सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (२२.२.२०२३)
|
तुम्हाला ही लेखमालिका कशी वाटली, हे आम्हाला कळवा ! |
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !