श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना अंततः उपरती !

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी अंततः देशाच्या सध्याच्या वाईट स्थितीला तेच उत्तरदायी आहेत, असे मंत्रीमंडळासमोर मान्य केले आहे. ‘मी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे देशाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे’, असे सांगत त्यांनी चुका सुधारण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही म्हटले आहे. राजपक्षे यांनी त्यांच्या नवीन मंत्रीमंडळाची स्थापना केली आहे.
Sri Lankan President admits ‘mistakes’ led to worst economic crisis; vows to recover https://t.co/jSHMq0iLhO
— Republic (@republic) April 19, 2022
गोटाबाया राजपक्षे म्हणाले की, वर्ष २०२० मध्ये रासायनिक खतांच्या वापरावर घातलेल्या बंदीसाठी मला खेद आहे. या निर्णयामुळे देशातील धान्याचे उत्पादन पुष्कळ अल्प झाले. यामुळे नागरिकांकडून आंदोलने करण्यात आली. माझा हा निर्णय चुकीचा होता. आता तो सुधारण्यासाठी पावले उचलली जात आहेत.
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच