आधी सर्वोच्च न्यायालय आणि आता मद्रास उच्च न्यायालय यांनी अशा प्रकारचे केलेले विधान गांभीर्याने घ्यायला हवे ! न्यायालयाला जे वाटते ते सर्वसामान्य जनतेला अल्पअधिक प्रमाणात वाटते. हे पहाता आता सीबीआला मुक्त करण्यासाठी न्यायालयाने शेवटपर्यंत प्रयत्न करावेत, अशीच जनतेची अपेक्षा आहे ! – संपादक

चेन्नई (तमिळनाडू) – मद्रास उच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाला म्हणजे सीबीआयला ‘पिंजर्यातील पोपट’ म्हणत ‘या ‘पोपटा’ला (सीबीआयला) केंद्र सरकारने त्याच्या जोखडातून मुक्त करावे’, असा आदेश दिला आहे. ‘केंद्रीय अन्वेषण विभाग हा ‘कॅग’ (नियंत्रक आणि महालेखापाल) प्रमाणे संसदेला अहवाल देणारी एकमेव स्वायत्त संस्था असावी. या विभागाला जेव्हा वैधानिक दर्जा दिला जाईल, तेव्हाच तो स्वायत्त असेल’, असेही न्यायालयाने म्हटले.
Give #CBI autonomy like EC, CAG: #Madras HC to Centrehttps://t.co/Ji44cAcPm9
— TIMES NOW (@TimesNow) August 18, 2021
१. न्यायालयाने म्हटले की, सीबीआयच्या सध्याच्या व्यवस्थेमध्ये पालट करण्याची आवश्यकता आहे. हा आदेश म्हणजे ‘पिंजर्यातील पोपटाला (सीबीआय)’ सोडण्याचा प्रयत्न आहे.
२. वर्ष २०१३ मध्ये कोळसा खाण वाटप घोटाळ्याच्या प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला ‘पिंजर्यातील पोपट’ असे संबोधले होते. त्या वेळी विरोधी पक्षातील भाजपने सीबीआयवर काँग्रेसचे नियंत्रण असल्याचा आरोप केला होता.
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
भूसंपादनाच्या प्रकरणी सा.बां. खात्याने ७१४ दिवस विलंबाने प्रविष्ट केलेली आव्हान याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण