
कोल्हापूर – पूर येण्याचे प्रमाण वाढले असून पूरस्थितीचा सरकारने अभ्यास करायला हवा. सरकारने पूरग्रस्तांना तात्काळ साहाय्य घोषित करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ३० जुलै या दिवशी येथे केली. जिल्ह्यातील प्रयाग चिखली येथील दौर्यावर असतांना ते बोलत होते. त्यांच्यासमवेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस हे ३ दिवस पश्चिम महाराष्ट्र दौर्यावर असून पूरग्रस्तांशी संवाद साधत ते समस्या जाणून घेत आहेत. प्रयाग चिखली येथून त्यांनी शहरातील शाहुपुरी आणि कुंभार गल्ली या ठिकाणी असलेल्या पूरग्रस्तांची भेट घेतली.
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता
गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या राज्यांमध्ये गोवा ४ थ्या क्रमांकावर
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !