
पुणे – शेतकरी पारतंत्र्य दिनानिमित्त किसान पुत्र आंदोलनाच्या वतीने खासदार गिरीश बापट यांना शेतकरी विरोधी कायदे आणि परिशिष्ट ९ रहित करण्यासंदर्भात निवेदन दिले. सध्या अनुच्छेद ९ मध्ये २८४ कायदे असून त्यातील २५० शेतीशी निगडित आहेत. या कायद्याचा पुनर्विचार संसदेत सभापतींकडे अर्ज करून देता येतो त्याला खासदार बापट यांनी दुजोरा देऊन शेतकरी विरोधी कायदे रहित करण्याविषयी अर्ज करण्याचे शिष्टमंडळाला सुचवले. या वेळी किसान पुत्र आंदोलनाचे समन्वयक मयुर बागुल, अनंतराव देशपांडे आणि डॉ. राजीव बसर्गेकर उपस्थित होते.
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)
भूसंपादनाच्या प्रकरणी सा.बां. खात्याने ७१४ दिवस विलंबाने प्रविष्ट केलेली आव्हान याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली