
१. ‘ऑनलाईन’ सत्संगाच्या माध्यमातून नामजपाचे महत्त्व समजल्यावर नामजपाला आरंभ करणे आणि त्यामुळे ‘ईश्वर सदैव समवेत आहे’, याची जाणीव होऊ लागणे
‘सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात येणार्या ‘ऑनलाईन’ सत्संगामुळे माझ्या जीवनात जे पालट झाले आहेत, त्यांचे वर्णन शब्दांत करता येणार नाही. माझ्या जीवनात ‘दुःखाव्यतिरिक्त आणखी काही येऊच शकत नाही’, अशी माझी स्थिती होती. कोरोना महामारीच्या काळात मी सत्संग ऐकू लागलो आणि हळूहळू नामजप चालू केला. त्यामुळे ‘ईश्वर माझ्या समवेत सदैव आहे’, याची मला जाणीव होऊ लागली. जी व्यक्ती नामजप करील, तिचे त्रास दूर होऊन तिचे जीवन आनंदमय होईल. त्या व्यक्तीला त्रास सोसण्याचे बळ मिळेल.
२. ‘ऑनलाईन’ सत्संगाच्या माध्यमातून हिंदु धर्माविषयी माहिती मिळून जीवन आनंदी होणे
या सत्संगाच्या माध्यमातून मला हिंदु धर्माविषयी पुष्कळ माहिती मिळाली. त्यामुळे माझे जीवन आनंदी झाले. आमच्यासारख्या लक्षावधी लोकांच्या जीवनाचा त्यांनी उद्धार केला आणि आम्हाला आनंदाचे क्षण दिले. त्यासाठी मी सनातन संस्थेचे आभार मानतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी नमस्कार !’
– श्री शैलेंद्र सिंह, जालौन, उत्तरप्रदेश. (१.१.२०२१)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
सौ. स्वाती शिंदे साधकांचा व्यष्टी साधनेच्या आढावा घेत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !
‘गुरुकृपायोगा’नुसार साधना करतांना जीवनात घडणार्या कठीण प्रसंगांकडे साधना म्हणून कसे बघावे ?’, याविषयी देवाने साधिकेला सुचवलेले विचार !
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या वेळी साधिकेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना एका जहाजातून कुठेतरी घेऊन जात आहेत’, असे जाणवून सुरक्षित वाटणे
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री मोहिनी पोतदार यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
Chhattisgarh CM Vishnu Deo Sai : छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्यशासन सनातन संस्थेला साहाय्य करणार !
‘आपले खरे कुटुंब हे आपले साधक आहेत’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वचनाची साधिकेला आलेली प्रचीती !