अशा नागरिकांमुळेच कोरोना आटोक्यात येत नाही, असे कोणाला वाटल्यास चूक ते काय !

नगर,२० मे – मास्क न वापरणे, सामाजिक अंतराचे पालन न करणे, दळणवळण बंदीच्या काळात दुकाने उघडी ठेवणे, विनाकारण रस्त्यावर फिरणे, गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकणे अशा नियम मोडणार्या १९ सहस्र ४४९ नागरिकांवर कारवाई करत जिल्हा पोलीस दलाने एका मासात ८१ लक्ष ७५ सहस्र ३०० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती दिली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव अल्प करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. प्रशासनाकडून लागू केलेल्या कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रशासनाने नियम पाळण्याचे धडे नागरिकांना दिले नाहीत त्याचाच हा परिणाम नाही का ? – संपादक)
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
डॉक्टरांनी ८ सहस्र रुपये घेऊन हाड जोडले; पण उर्वरित रक्कम न मिळाल्याने ते पुन्हा तोडल्याचा आरोप !