अक्षय्य तृतीयेला सात्त्विकतेच्या प्रक्षेपणामुळे चांगले वाटण्याचे सरासरी प्रमाण ६० ते ७० टक्के इतके असते, तर पूर्वजांचा त्रास होण्याचे प्रमाण ३० ते ४० टक्के इतके असते. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला देवता आणि पूर्वज यांना केलेल्या तीलतर्पणामुळे साधकावरील देवऋण आणि पितरऋणही काही प्रमाणात न्यून होण्यास साहाय्य होते. साधकाने प्रामाणिकपणे, मनापासून आणि भावपूर्णरीत्या तीलतर्पण केल्यास देवता आणि पूर्वज त्याच्यावर प्रसन्न होतात अन् त्याला साधना चांगली होण्यासाठी आणि व्यवहारातील अडचणी दूर होण्यासाठी आशीर्वाद देतात. – ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १०.५.२००५)
सनातन प्रभात > Post Type > हिंदु धर्म > धर्मशिक्षण > साधकावरील देवऋण आणि पितरऋण काही प्रमाणावर न्यून होण्यास साहाय्य होणे
साधकावरील देवऋण आणि पितरऋण काही प्रमाणावर न्यून होण्यास साहाय्य होणे
नूतन लेख
संपादकीय : हिंदू कधी जागे होणार ?
Muharram by Hindus : कर्नाटकातील कुष्टगी तालुक्यातील मुसलमान नसलेल्या गावांत हिंदूंकडून साजरा केला जात आहे मोहरम !
वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनाचा सहावा दिवस – सत्र : अधिवक्त्यांचे नायायालयीन कार्य आणि संघर्ष
वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनाचा पाचवा दिवस (२८ जून) : मंदिर संस्कृतीचे पूनर्जीवन
धर्मशिक्षणवर्गामुळे धर्मप्रेमींमध्ये झालेले पालट
मनानुसार साधना करणारे हिंदू ?