
सांगली – कोरोनामुळे देश बंद झाल्याचा फटका जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांनाही बसत आहे. द्राक्ष वाहतुकीला राज्यबंदी झाल्यामुळे द्राक्षे बागेतच पडून राहून खराब होत आहेत. परराज्यातील व्यापारी माल उचलत नाहीत आणि मार्केटमध्ये सुरक्षेच्या कारणासाठी उठाव होत नाही. त्यामुळे द्राक्ष बागायतदार संकटात सापडला आहे.
समष्टी स्तरावर अधर्माचा परिणाम, म्हणजे साथीचे रोग !
Hantavirus : हंता विषाणूच्या संक्रमणामुळे जगभरात चिंता !
देशाच्या विकासासाठी महिलांचा ५० टक्के सहभाग अत्यावश्यक ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
मुंबई पोलिसांच्या कारवाईअभावी तक्रारदाराची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून अनुभवलेली गुरुकृपा !
अचानक मृत्यूमुखी पडण्यामागे कोरोना प्रतिबंधक लसीशी कोणताही संबंध नाही ! – AIIMS Study