सांगली – कोरोनामुळे देश बंद झाल्याचा फटका जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांनाही बसत आहे. द्राक्ष वाहतुकीला राज्यबंदी झाल्यामुळे द्राक्षे बागेतच पडून राहून खराब होत आहेत. परराज्यातील व्यापारी माल उचलत नाहीत आणि मार्केटमध्ये सुरक्षेच्या कारणासाठी उठाव होत नाही. त्यामुळे द्राक्ष बागायतदार संकटात सापडला आहे.
द्राक्ष बागायतदार संकटात
नूतन लेख
जगाने पुढील महामारीसाठी सिद्ध रहावे, जी कोरोनापेक्षाही धोकादायक असू शकते ! – जागतिक आरोग्य संघटना
भारत हा विकसनशील आणि गरीब देशांचा नेता !
समलैंगिकता हा घटनात्मक अधिकार नाही ! – अधिवक्ता सुभाष झा, सर्वाेच्च न्यायालय
श्री देव भैरीची मिरवणूक काढल्याचे प्रकरणी न्यायालयाने केली सर्वांची निर्दोष मुक्तता !
युरोपने शहाणे व्हावे !
सातारा जिल्ह्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू !