गुढीपाडवा हा हिंदूंचा महत्त्वाचा सण आहे. हिंदूंचे नववर्ष या दिवसापासून चालू होते. या दिवशी पृथ्वीतलावर ब्रह्मदेवाचे आणि विष्णूचे तत्त्व मोठ्या प्रमाणात कार्यरत असते. याच दिवशी प्रभु श्रीराम वनवास संपवून परत आले. प्रजाजनाने त्यांचे स्वागत दारात गुढ्या उभारून केले. तेव्हापासून गुढी उभी करण्यात येते. या दिवशी प्रजापति लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. या लहरींच्या माध्यमातून प्रत्यक्ष ईश्वराचे तत्त्व कार्यरत असते. या दिवशी रामतत्त्व १०० पटीने अधिक कार्यरत असते. गुढीच्या माध्यमातून कार्यरत असलेली ईश्वराची शक्ती जिवाला लाभदायक असते.
गुढीपाडवा म्हणजे संकल्पशक्तीची मुहूर्तमेढ !
नूतन लेख
‘एकनाथी भागवत’ ग्रंथनिर्मितीची आगळी कथा, त्या कथेतून शिकायला मिळालेली उद्बोधक सूत्रे आणि ग्रंथ वाचनाने झालेला लाभ !
कार्तिकस्वामी दर्शन सोहळा २०२३
‘केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळी प्रदूषण होते’, असे म्हणणे, हे षड्यंत्र नाही ना ?
‘आता प्रदूषण होत नाही का ?’ म्हणत मुंबईच्या समुद्रात मुसलमान कचरा टाकत असलेले छायाचित्र प्रसारित !
एकादशी माहात्म्य, व्रत आणि त्याची फलश्रुती !
देवदिवाळी