मुंबई, २३ मार्च (वार्ता.) – थोडा विलंब झाला आहे; मात्र शासनाने योग्य पाऊल उचलले आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली आहे. त्यासह देशांतर्गत चालू असलेली विमानसेवाही बंद करण्यात यावी, याविषयी माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे. माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की, काही दिवस घरामध्ये बसा. जे चालू आहे, ते जगण्यासाठी चालू आहे. जिवावर उदार होऊन पोलीस बाहेर आहेत, ते गंमत म्हणून आहेत का ? पंतप्रधानांनी आवाहन केलेला ‘जनता कर्फ्यू’ ही केवळ चाचणी होती. यानंतरही लोकांनी ऐकले नाही, तर यापेक्षाही गंभीर पाऊल उचलावे लागेल, अशी चेतावणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २३ मार्च या दिवशी पत्रकार परिषदेतून दिली.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > … अन्यथा गंभीर पाऊल उचलावे लागेल ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
… अन्यथा गंभीर पाऊल उचलावे लागेल ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
नूतन लेख
पदयात्रा अडवल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात झटापट !
वारकरी संप्रदायाने भेदाभेद न पाळण्याची विचारधारा टिकवून ठेवली आहे ! – शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस
नांदेडमधील शासकीय रुग्णालयात २४ घंट्यांत २४ रुग्णांचा मृत्यू !
पुणे येथे ८ मासांत १४ सहस्र नागरिकांना श्वानदंश, सुदैवाने एकालाही ‘रेबीज’ नाही !
समृद्धी महामार्गाच्या पथकर नाक्यावरील परप्रांतीय कर्मचार्यांना मनसैनिकांकडून मारहाण !
मराठा आरक्षणासाठी हिंदु महासभेच्या राजेंद्र तोरस्कर यांचे बेमुदत उपोषण !