अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयाचे प्रा. अफीफुल्लाह खान यांच्यावर विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप !
या प्रकरणी केवळ वासनांध प्राध्यापकच नव्हे, तर त्यांना पाठीशी घालू पहाणार्या विश्वविद्यालयाच्या निबंधकांवरही कठोर कारवाई होणे आवश्यक !
या प्रकरणी केवळ वासनांध प्राध्यापकच नव्हे, तर त्यांना पाठीशी घालू पहाणार्या विश्वविद्यालयाच्या निबंधकांवरही कठोर कारवाई होणे आवश्यक !
अशांना तात्काळ फाशीची होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, तरच असे कृत्य करू पहाणार्यांवर वचक बसेल !
उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा करण्यात आला आहे; मात्र तरीही राज्यातील लव्ह जिहादच्या घटना थांबलेल्या नाहीत. त्यामुळे आता अशा घटनांसाठी फाशीची शिक्षा करण्याचीच तरतूद करणे आवश्यक आहे !
राजधानीतील ही घटना देहली पोलीस आणि नागरिकांना लज्जास्पद ! देशात कुठेही लव्ह जिहाद्यांना कठोर शिक्षा होत नसल्यानेच त्यांचे मनोधैर्य उंचावले आहे. त्यांना जन्माची अद्दल घडवण्यासाठी आता हिंदूंनी सरकारवर वैध मार्गाने दबाव आणला पाहिजे !
तक्रारदार पीडितेलाच त्रास देणार्या अशा पोलिसांवर कठोर कारवाई झाल्यासच पोलीस खात्यातील असे प्रकार थांबतील !
अशा धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार भूमीमध्ये कमरेपर्यंत गाडून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
ही परिस्थिती रोखण्यासाठी समाजाला शालेय शिक्षणासमवेत नीतीमत्तेचे शिक्षण देणे आणि साधना शिकवणे आवश्यक !
असे हिंदूंनी हिंदु मुलगी आणि मुसलमान मुलगा यांच्या संदर्भात केले असते, तर पुरोगाम्यांनी हिंदूंना ‘तालिबानी’ ठरवले असते ! आता तेही गप्प आहेत !
लोकसंख्येत अल्पसंख्य असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! अशा वासनांधांना तात्काळ कठोर शिक्षा केल्यासच इतरांवर जरब बसेल !
‘द केरल स्टोरी’ या चित्रपटांतून हिंदूंवरील धर्मांध अन् जिहादी आतंकवाद्यांचे अत्याचार जगासमोर आणल्यानंतर आता ‘अजमेर ९२’ हा चित्रपट येत्या जुलै मासामध्ये प्रदर्शित होणार आहे.