धुमसते काश्मीर !

धुमसते काश्मीर !

जिहादी आतंकवाद्यांनी श्रीनगर येथील संगाम ईदगाह परिसरातील एका शाळेत घुसून मुख्याध्यापिका सतिंदर कौर आणि शिक्षक दीपक चंद यांची गोळ्या झाडून हत्या केली. गेल्या ५-६ दिवसांत आतंकवाद्यांनी एकूण ७ जणांची हत्या केली आहे. त्यामुळे या सर्वच घटना ‘आतंकवादाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे…

काश्मीरचा आतंकवाद संपवण्यासाठी पाकला नष्ट करा !

काश्मीरचा आतंकवाद संपवण्यासाठी पाकला नष्ट करा !

जिहादी आतंकवाद्यांकडून जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथील एका शाळेत घुसून शिक्षिका सतिंदर कौर आणि शिक्षक दीपक चंद यांची गोळ्या झाडून हत्या केली. दोन दिवसांपूर्वी आतंकवाद्यांनी श्रीनगरमध्ये दोघा हिंदूंची हत्या केली होती.

पाकिस्तान आतंकवाद पसरवणारा सर्वांत मोठा गुन्हेगार ! – संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकला पुन्हा फटकारले

पाकिस्तान आतंकवाद पसरवणारा सर्वांत मोठा गुन्हेगार ! – संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकला पुन्हा फटकारले

भारताच्या प्रतिनिधी डॉ. काजल भट म्हणाल्या की, सर्व सदस्य देशांनी आतंकवादाच्या विरोधातील त्यांचे कर्तव्य पार पाडले पाहिजे.

काश्मीरमध्ये दीड घंट्यात आतंकवाद्यांकडून दोन हिंदूंसह एका मुसलमानाची हत्या

काश्मीरमध्ये दीड घंट्यात आतंकवाद्यांकडून दोन हिंदूंसह एका मुसलमानाची हत्या

पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणार नाही आणि तेथे हिंदू सुरक्षित राहू शकणार नाहीत, हीच वस्तूस्थिती आहे, हे लक्षात घ्या !

काबुल (अफगाणिस्तान) येथील गुरुद्वारामध्ये तालिबान्यांकडून तोडफोड

काबुल (अफगाणिस्तान) येथील गुरुद्वारामध्ये तालिबान्यांकडून तोडफोड

काही जणांना कह्यात घेऊन समवेत नेले !
पाकच्या जोरावर उड्या मारणारे खलिस्तानी याविषयी का गप्प आहेत ?

यवतमाळ येथील धीरज जगताप या धर्मांतरित मुसलमानास कानपूर येथून अटक

यवतमाळ येथील धीरज जगताप या धर्मांतरित मुसलमानास कानपूर येथून अटक

पटवारी वसाहतीतील धीरज जगताप याला १ ऑक्टोबर या दिवशी कानपूर येथे उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने अटक केली.

पाक संयुक्त राष्ट्रांत शांततेविषयी बोलतो; मात्र त्याचे पंतप्रधान ओसामा बिन लादेन याचा गौरव करतात ! – भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकला फटकारले

पाक संयुक्त राष्ट्रांत शांततेविषयी बोलतो; मात्र त्याचे पंतप्रधान ओसामा बिन लादेन याचा गौरव करतात ! – भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकला फटकारले

अशा शाब्दिक फटकारण्याचा कोडग्या पाकवर काहीही परिणाम होत नसल्याने भारताने त्याला शस्त्रांच्या भाषेत धडा शिकवून भारतातील आतंकवादाची समस्या कायमची संपवावी !

‘तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’च्या आक्रमणात पाकचे ५ सैनिक ठार

‘तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’च्या आक्रमणात पाकचे ५ सैनिक ठार

पाकिस्तानमधील उत्तर वजिरिस्तान येथे २ ऑक्टोबरला तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (‘टीटीपी’) या आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणामध्ये पाकच्या सुरक्षादलाचे ५ सैनिक ठार झाले.

काश्मीरमध्ये पाककडून ड्रोनद्वारे पाठवण्यात आलेला शस्त्रसाठा जप्त !

काश्मीरमध्ये पाककडून ड्रोनद्वारे पाठवण्यात आलेला शस्त्रसाठा जप्त !

पाक भारताच्या विरोधात कारवाया करण्यासाठी नवनवीन षड्यंत्र रचतो, तर भारत सातत्याने ते हाणून पाडण्यात धन्यता मानतो. त्यापेक्षा भारताने थेट पाकलाच नष्ट केले, तर आतंकवादाची समस्या मुळासकट नष्ट होईल !

तालिबानचे ‘मोस्ट वॉन्टेड’ मंत्रीमंडळ !

तालिबानचे ‘मोस्ट वॉन्टेड’ मंत्रीमंडळ !

‘अफगाणिस्तानमध्ये तालिबानने नवीन सरकारची सूत्रे हातात घेतली आहेत. तालिबानच्या हंगामी सरकारला ‘मोस्ट वॉन्टेड’ म्हटले पाहिजे; कारण या सरकारमध्ये आतंकवाद्यांकडेच मंत्रीपदाची सूत्रे देण्यात आली आहेत. यातील बहुतांश आतंकवादी पूर्वी सोव्हिएत युनियन आणि नंतर अमेरिका यांच्याशी लढले आहेत. त्यांनी अनेक लढाया केल्या, क्रूर कृत्ये केली आणि आतंकवाद वाढवण्याचा प्रयत्न केला.