भारताने थेट पाकलाच नष्ट केले, तर आतंकवादाची समस्या मुळासकट नष्ट होईल ! – संपादक
पाक भारताच्या विरोधात कारवाया करण्यासाठी नवनवीन षड्यंत्र रचतो, तर भारत सातत्याने ते हाणून पाडण्यात धन्यता मानतो. त्यापेक्षा भारताने थेट पाकलाच नष्ट केले, तर आतंकवादाची समस्या मुळासकट नष्ट होईल ! – संपादक

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या सीमेवर पाकने ड्रोनद्वारे पाठवलेला शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. यामध्ये १ एके-४७ रायफल, ३० काडतुसे, ३ मॅगझिन आणि एक दुर्बिण यांचा समावेश होता. सीमेपासून भारतात ६ कि.मी. अंतरावरील सौंजना गावामध्ये ड्रोनद्वारे ही शस्त्रे टाकण्यात आली होती. पाकिस्तानकडून शस्त्रसाठा येणार असल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी सौंजना गावाला घेराव घालून शोधमोहीम चालू केली होती. त्या वेळी हा साठा मिळाला. हा साठा गावात येऊन कोण व्यक्ती कह्यात घेणार होती, त्याचा पोलीस शोध घेत आहेत. मे मासामध्ये पाककडून जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात ड्रोनद्वारे शस्त्रे पाठवण्यात आली होती.
चिंचवड (पुणे) येथील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ लेबल असलेल्या चादरीची विक्री !
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
Terrorist Allahbaksh Arrested : तुमकुरू (कर्नाटक) येथील अल्ला बक्षला अटक
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russian President Putin
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
Japan Illegal Mosque : जपानमध्ये पाकिस्तानने बांधलेली अवैध मशीद पाडणार !