ज्ञानवापी परिसरात सापडलेले अवशेष मंदिरांचेच असण्याची शक्यता ! – अजय कुमार मिश्रा
ज्ञानवापी परिसरात सापडले देवतांच्या खंडित मूर्तींचे अवशेष
ज्ञानवापी परिसरात जे अवशेष पाहिले त्यावरून ते मंदिर असण्याचीच शक्यता ! – अजय कुमार मिश्रा
ज्ञानवापी परिसरात सापडले देवतांच्या खंडित मूर्तींचे अवशेष
ज्ञानवापी परिसरात जे अवशेष पाहिले त्यावरून ते मंदिर असण्याचीच शक्यता ! – अजय कुमार मिश्रा
पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन म्हणाले की, आज सर्वेक्षणाचा जो अहवाल सादर करण्यात आला आहे, त्यात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, ज्ञानवापीमध्ये अनेक गोष्टींवर प्लास्टर ऑफ पॅरिस लावून लपवण्यात आले आहे.
हिंदूंच्या धार्मिक विधींच्या वेळी कोल्हेकुई करणारे पुरो(अधो)गामीवाले अन्य पंथियांच्या वेळी कुठे असतात ?
अन्याय आणि शांतता एकाच वेळी नांदू शकत नाहीत ! हे लक्षात घेऊन आता केंद्र सरकारने ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ एकदाचा रहित करून हिंदूंची सर्व मंदिरे त्यांच्या स्वाधीन केली पाहिजेत !
चोरट्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘रात्री आम्हाला भीतीदायक स्वप्न पडत आहेत. आम्ही झोपू शकत नाही. यामुळेच या मूर्ती तुमच्या घराबाहेर ठेवून जात आहोत.’ या मूर्तींचे मूल्य कोट्यवधी रुपये आहे.
खरे तर बहुतांश ठिकाणी देवाचे पुजारी म्हणून गुरव या इतर मागासवर्ग (ओबीसी) या प्रवर्गात मोडणाऱ्या पुजाऱ्यांची, तर अन्य ठिकाणी विविध समाजातील लोकांची पुजारी म्हणून नेमणूक केलेली आहे.
ज्ञानवापी मशिदीमध्ये झालेल्या सर्वेक्षणामध्ये जे काही पुरावे हाती लागले आहेत, त्यामुळे आमचा दावा अधिक प्रबळ झाला आहे.
१२ फूट व्यास आणि ४ फूट उंच शिवलिंग !
विहीर परिसर न्यायालयाकडून सील
परिसराला पोलीस संरक्षण
याविषयी कल्याण येथील संत पू. मोडक महाराज यांना समजल्यावर त्यांनी स्थानिक हिंदूंचे प्रबोधन करून मंदिर पुन्हा खुले करण्याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर मंदिर सर्व भक्तांसाठी खुले करण्यात आले.
मुळात ‘मंदिरांवर कर कसा काय ?’ हा सर्वसाधारण भाविकांना पडलेला गहन प्रश्न आहे. मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला आहेत. हिंदु संस्कृतीचे रक्षण, संवर्धन अन् प्रसार करण्यासाठी गेली सहस्रावधी वर्षे मंदिरांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.