यवतमाळ येथे फसवेगिरी करणार्‍यांविरुद्ध तक्रार देण्याचे ग्रामोद्योग मंडळाचे आवाहन !

महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, तसेच खादी आयोग या ३ कार्यालयांच्या वतीने पी.एम्.ई.जी. आणि सी.एम्. ई.जी.पी. या योजना ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहेत. या योजनांच्या अंतर्गत विविध उद्योगांचे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यांची त्या पोर्टलवर छाननी केली जाते.

तुर्भे येथील गुंडगिरीला घाबरू नका ! – गणेश नाईक

गणेश नाईक पुढे म्हणाले की, येथील गुंडांना कुणीही घाबरू नका. जर त्यांचा त्रास झाला, तर मला कळवा. रात्री अपरात्रीही मी तुमच्यासाठी धावून येईन.

डायघर (जिल्हा ठाणे) येथील मंदिरात चोरी करणारे धर्मांध अटकेत

डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिळ फाट्याजवळील पिंपरी गावात असलेल्या केदारेश्‍वर मंदिराचे कुलूप तोडून मंदिरातील दानपेटीची चोरी झाली. या प्रकरणी चोर शरीफ शेख आणि मोहंमद मुल्ला या दोघांना डायघर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे.

११ वर्षांनंतर माणिकपूर (पालघर) येथील २ लाचखोर पोलिसांना शिक्षा

माणिकपूर पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेल्या पोलीस नाईक संजय देशमुख आणि बाबासाहेब बोरकर यांनी गाडीच्या अपघाताची नोंद घेऊन गाडीची कागदपत्रे अन् पंचनाम्याची प्रत देण्यासाठी ४ सहस्र रुपयांची लाच घेतली होती.

शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी प्राधान्य देणार ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

सध्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय झाला आहे. त्यामुळे आयुष्यातील यापुढील १० वर्षे मी शेतकरी आत्महत्येचा प्रश्‍न सोडवण्यास प्राधान्य देणार आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ६ फेब्रुवारी या दिवशी येथे केली.

इजाज लकडावाला याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने केली अटक

मुंबई पोलिसांनी यापूर्वी बिहारची राजधानी पाटणा येथून जानेवारी २०२० मध्ये लकडावाला याला अटक केली होती. त्यापूर्वी २० वर्षांपासून तो पसार होता. तो अन्य देशांत वास्तव्य करून त्याची टोळी चालवत होता. त्याच्यावर २५ हून अधिक गुन्हे नोंद आहेत.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याच्या प्रकरणी थेट पंतप्रधानांकडे तक्रार

ग्राहकांनी अधिकोषांची स्थिती पाहून त्यात पैसे गुंतवायचे का ते ठरवावे !

ठाणे येथे प्रवाशांना लुटणारी धर्मांधांची टोळी अटकेत

कामानिमित्त पहाटेच्या वेळी रिक्शाने प्रवास करणार्‍या प्रवाशांना लुटणारे मोहम्मद हयात सय्यद (वय ३० वर्षे), मुस्तफा पावसकर (वय ३७ वर्षे) आणि मुज्जमील उपाख्य गुड्डू उपाख्य हॉरर शेख (वय २४ वर्षे) या तिघा जणांच्या टोळीला डायघर पोलिसांनी अटक केली आहे.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी सातारा येथून छत्रपती संभाजीनगर असे फलक लावूनच एस्.टी. बसगाड्या आगाराबाहेर पाठवल्या

या वेळी प्रसिद्धीमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करतांना मनसेचे सातारा जिल्हा सचिव राजेंद्र केंजळे म्हणाले की, पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर पक्ष नेते बाळा नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेने राज्यभरात नामांतरासाठी जनआंदोलन चालू केले आहे.

सातारा येथे शेतकर्‍यांचे आंदोलन

कृषी कायद्याविरोधात देहलीच्या सीमेवर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील पुलाखाली विविध शेतकरी संघटनांनी रस्ता बंद करत चक्का जाम आंदोलन केले.