रायगडावरील ३२ मण सोन्याचे सिंहासन लवकर होण्यासाठी पू. भिडेगुरुजी यांचे शनीदेवाला साकडे !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा उजाळा म्हणून रायगडावरील ३२ मण सोन्याचे सिंहासन लवकर व्हावे, असे साकडे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी शनिशिंगणापूर येथे शनिदेवाला साकडे घातले.

राज्यातील वीजतोडणी थांबवण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

राज्यातील वाढीव वीज देयकांविषयी जोपर्यंत सभागृहात चर्चा होऊन निर्णय होत नाही, तोपर्यंत घरगुती आणि शेतकरी यांची वीजजोडणी तोडण्यात येणार नाही, अशी ग्वाही देऊन वीजतोडणी थांबवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २ मार्च या दिवशी विधानसभेत दिले.

७ रेल्वे स्थानकांवरील फलाट तिकिटाच्या दरात पाचपट वाढ

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल आणि भिवंडी रोड या रेल्वे स्थानकांचा समावेश

कोरोनामुळे यापुढे जिल्ह्यात एकही मृत्यू होणार नाही यांसाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील ! – जिल्हाधिकारी, कोल्हापूर

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात १ मार्चपासून तिसर्‍या टप्प्यातील लसीकरणास प्रारंभ झाला आहे. या टप्प्यात ६० वर्षांवरील आणि ४५ ते ५९ वर्षे या वयोगटातील व्याधीग्रस्त असलेले लाभार्थी यांची अ‍ॅपद्वारे नोंदणी करून लसीकरण करण्यात येणार आहे.

कर्नाटक सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन वचनबद्ध !

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची ग्वाही

पानवण (सातारा) येथील आधुनिक वैद्य नानासाहेब शिंदे यांचे अपहरण

सातारा, १ मार्च (वार्ता.) – म्हसवड तालुक्यातील पानवण येथे २७ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी शेताच्या कामानिमित्त गेलेले आधुनिक वैद्य नानासाहेब शिंदे रात्री उशिरापर्यंत परत आले नाहीत.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे इतिहासात प्रथमच जोतिबा डोंगरावर खेटे भाविकांविना !

कोल्हापूर – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जोतिबाच्या डोंगराच्या पायथ्याशी असणारे सर्व रस्ते प्रशासनाने २८ फेब्रुवारी या दिवशी बंद केले.

कुणकेश्‍वर यात्रा रहित; मात्र नित्योपचार चालू रहाणार ! – पालकमंत्री उदय सामंत

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कुणकेश्‍वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रेच्या नियोजनाविषयी देवस्थानच्या विश्‍वस्तांसह पालकमंत्री सामंत यांनी आढावा बैठक घेतली. या वेळी ते बोलत होते.

पथकरमुक्तीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसही आग्रही ! – शशिकांत शिंदे

जिल्ह्यातील नागरिकांच्या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे. जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी निर्णय घेतल्यास पथकरमुक्ती होऊ शकते. याविषयी सर्वपक्षीय आंदोलन उभे राहिल्यास त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसही सहभागी होईल.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्या दिवशी केवळ कामकाजाची औपचारिकता

जनतेपुढे असंख्य समस्या असतांना त्या सोडवण्यासाठी सभागृहातील प्रत्येक क्षण कसा वापरता येईल, याचा विचार न करता सोयीनुसार कामकाज चालवणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !