Diwali : संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि भगवान श्रीकृष्‍ण यांनी वर्णिलेले दीपाचे महत्त्व !

Diwali : संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि भगवान श्रीकृष्‍ण यांनी वर्णिलेले दीपाचे महत्त्व !

श्रावणातील व्रतवैकल्‍ये, भाद्रपदातील गणेशोत्‍सव आणि आश्‍विनातील नवरात्र, दसरा यथासांग पार पडताच आपल्‍याला वेध लागतात ते दिवाळीचे. दिवाळी ! हा शब्‍द उच्‍चारताच आपल्‍या मनात आनंदाचे कारंजे उडू लागतात.

बेळगाव येथील प .पू. कलावतीआई यांच्या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन ! 

बेळगाव येथील प .पू. कलावतीआई यांच्या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन ! 

जगातून दुःख नाहीसे व्हावे. जगात अनेक कल्पतरु निर्माण व्हावेत. चैतन्याचे चिंतामणी सर्व लोकांना मिळावेत. सर्व जण सुखी व्हावेत.-पसायदान

‘ज्ञानेश्‍वरी’ ग्रंथाच्‍या नित्‍य वाचनाने आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत यांना झालेला लाभ आणि त्‍यांना जाणवलेली संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांची वैशिष्‍ट्ये

‘ज्ञानेश्‍वरी’ ग्रंथाच्‍या नित्‍य वाचनाने आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत यांना झालेला लाभ आणि त्‍यांना जाणवलेली संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांची वैशिष्‍ट्ये

आपल्‍या सनातन संस्‍कृतीचे हे आगळे वैशिष्‍ट्य आहे की, आम्‍ही श्रीकृष्‍णजन्‍म तर साजरा करतोच; परंतु ‘गीताजयंती’ही साजरी करतो. मोठा संहार घडलेल्‍या महाभारत युद्धाच्‍या पार्श्‍वभूमीवर झालेल्‍या संवादांची जयंती साजरी करणे..

पसायदान हा ज्ञानेश्वरीच्या उत्तुंग देवालयावरील कांचनाचा कळस !

पसायदान हा ज्ञानेश्वरीच्या उत्तुंग देवालयावरील कांचनाचा कळस !

‘ज्ञानेश्वरी’चा वाचन प्रवास हा हिरेमाणकांनी खचलेल्या; पण पुरेसा प्रकाश नसलेल्या रत्नगुहेतील प्रवास आहे. तो प्रवास संपवून आपण पसायदानापाशी येतो. तेव्हा ‘चैत्रातील सुंदर सोनेरी सकाळ आपल्याभोवती उजाडते आहे’, असे वाटते.

संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वरमाऊली यांच्‍यावर करण्‍यात येणारे आरोप आणि त्‍याचे खंडण

संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वरमाऊली यांच्‍यावर करण्‍यात येणारे आरोप आणि त्‍याचे खंडण

‘काही वर्षांपूर्वी संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वरमाऊलींच्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्ताने काही विद्वान अधिवक्‍त्‍यांनी अभिरूप न्‍यायालयाचा (नाट्य रूपात न्‍यायालय सादर करणे) कार्यक्रम आयोजित केला होता.

आळंदीच्‍या ‘तीर्थक्षेत्र विकास आराखड्या’स चालना देणे आवश्‍यक !  – डॉ. नीलम गोर्‍हे, सभापती, विधान परिषद

आळंदीच्‍या ‘तीर्थक्षेत्र विकास आराखड्या’स चालना देणे आवश्‍यक ! – डॉ. नीलम गोर्‍हे, सभापती, विधान परिषद

येथे मैलाविसर्जन होते. मैलावर प्रक्रिया करणारी यंत्रणा नसल्‍याने तिथे आर्थिक प्रावधान केंद्र आणि राज्‍य सरकारने चालू केले पाहिजे.

३२ दिवसांचा प्रवास करत पालखी सोहळा आळंदीत परतला !

३२ दिवसांचा प्रवास करत पालखी सोहळा आळंदीत परतला !

१३ जुलै या दिवशी एकादशीनिमित्त दुपारी पालखी नगरप्रदक्षिणा करून, तसेच हजेरी मारुति मंदिर येथे दिंड्यांची हजेरी घेऊन सोहळ्याची सांगता झाली.

संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर माऊलींच्‍या पादुकांच्‍या स्नानाची सिद्धता पूर्ण !

संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर माऊलींच्‍या पादुकांच्‍या स्नानाची सिद्धता पूर्ण !

पुण्‍यातून निघाल्‍यानंतर माऊलींच्‍या पादुकांच्‍या पहिल्‍या स्नानाची सिद्धता करण्‍यात आली आहे. सातारा जिल्‍ह्याच्‍या सीमेवरील निरा नदीच्‍या श्री दत्त घाटावर माऊलींच्‍या पादुकांना स्नान घालण्‍यात येते. यंदा १ या दिवशी स्नान होणार आहे.

भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुब्रमण्‍यम् स्‍वामी माऊलींच्‍या वारी सोहळ्‍यात सहभागी !

भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुब्रमण्‍यम् स्‍वामी माऊलींच्‍या वारी सोहळ्‍यात सहभागी !

डॉ. सुब्रमण्‍यम् स्‍वामी हे पुरंदरमध्‍ये आले होते. या वेळी सासवड येथे एका दिंडीमध्‍ये सहभाग घेत टाळ-मृदंगाच्‍या तालावर त्‍यांनी ठेका धरला.