सनातनचे संत-दांपत्य पू. सीताराम देसाई (वय ८० वर्षे) आणि पू. (सौ.) मालिनी देसाई (वय ७५ वर्षे) यांच्या सत्संगात जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

सनातनचे संत-दांपत्य पू. सीताराम देसाई (वय ८० वर्षे) आणि पू. (सौ.) मालिनी देसाई (वय ७५ वर्षे) यांच्या सत्संगात जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

पू. (सौ.) मालिनी देसाईआजी यांच्या वाढदिवसानिमित्त साधिकेला त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

गुरुसेवेची तीव्र तळमळ असलेल्या जोधपूर, राजस्थान येथील सनातनच्या ६३ व्या समष्टी संत पू. (श्रीमती) सुशीला मोदी (वय ७१ वर्षे) यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे

गुरुसेवेची तीव्र तळमळ असलेल्या जोधपूर, राजस्थान येथील सनातनच्या ६३ व्या समष्टी संत पू. (श्रीमती) सुशीला मोदी (वय ७१ वर्षे) यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे

७१ व्या वाढदिवसानिमित्त पू. (श्रीमती) सुशीला मोदी  यांच्या चरणी सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. देवश्री सुजय बर्गे (वय ९ वर्षे) !

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. देवश्री सुजय बर्गे (वय ९ वर्षे) !

पलूस, जिल्हा सांगली येथील कु. देवश्री सुजय बर्गे (वय ९ वर्षे) हिच्या आत्याला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

म्हणे गीता सांगते त्यावर विश्वास का ठेवावा ?

म्हणे गीता सांगते त्यावर विश्वास का ठेवावा ?

म्हणे गीता सांगते त्यावर विश्वास का ठेवावा ? मग नका ठेवू ना ! हे बघा, परमसत्य जाणण्याचे दोन उपाय आहेत. एक तर दुसरे सांगतात त्यावर विश्वास ठेवा; नाही तर स्वतः शोधून काढा.

सनातनचे ग्रंथ : केवळ ज्ञान नव्हे, तर चैतन्याचे दिव्य भांडार !

सनातनचे ग्रंथ : केवळ ज्ञान नव्हे, तर चैतन्याचे दिव्य भांडार !

सनातनच्या ग्रंथांची वैशिष्ट्ये सांगणारी माहिती या लेखात दिली आहे. या माहितीचा अभ्यास करून हे अभियान अधिक परिणामकारक राबवण्यास साधकांना साहाय्य होईल.

पू. रमानंद गौडा यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटकमध्ये राबवण्यात येत असलेल्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती आणि समाजातून मिळालेला प्रतिसाद !

पू. रमानंद गौडा यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटकमध्ये राबवण्यात येत असलेल्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती आणि समाजातून मिळालेला प्रतिसाद !

प्रार्थना करताच माझ्या भोवती पिवळे वलय निर्माण झाले आणि मला चंदनाचा सुगंध आला.

छत्रपती शिवाजी महाराज होते; म्हणून आपण आज ताठ मानेने जगू शकत आहोत.

छत्रपती शिवाजी महाराज होते; म्हणून आपण आज ताठ मानेने जगू शकत आहोत.

‘धर्मांतर आणि विविध प्रकारचे ‘जिहाद’ ही राष्ट्रावरील मोठी संकटे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज होते; म्हणून आपण आज ताठ मानेने जगू शकत आहोत. आपण धर्माचे कार्य केवळ भगवंताची कृपा आणि ईश्वरी अधिष्ठान यांद्वारे करू शकतो.’

सनातनचे पू. पृथ्वीराज हजारे यांनी देहत्याग केलेल्या सनातनच्या संतांसाठी ऋषिपितरांप्रमाणे पितृपूजन करतांनाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

सनातनचे पू. पृथ्वीराज हजारे यांनी देहत्याग केलेल्या सनातनच्या संतांसाठी ऋषिपितरांप्रमाणे पितृपूजन करतांनाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

२१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत पितृपक्ष आहे. त्या निमित्ताने पितृपूजनाविषयीचे लिखाण…

आसक्ती आणि लोभ मोक्षप्राप्तीत बाधक असणे

आसक्ती आणि लोभ मोक्षप्राप्तीत बाधक असणे

सुख आणि धन त्याज्य नाहीत, मोक्षप्राप्तीत अडथळाही नाहीत. आपण तर लक्ष्मीपूजन करतो. सुख, धन बाधक नसून त्यांची आसक्ती, लोभ बाधक आहेत.