देवाने सांगितल्याप्रमाणे ‘प्रत्येक वेदना ही वेदना नसून ‘गुरुस्मरण’ करण्याची संधी आहे’, असा भाव ठेवल्यावर वेदना होत असतांनाही आनंद मिळणे

देवाने मला सांगितले, ‘तुला प्रारब्धानुसार त्रास आणि वेदना होणारच आहेत. तुला होणारी प्रत्येक वेदना ही वेदना नसून ‘गुरुस्मरण’ करण्याची संधी आहे’, असा भाव ठेव.’

नास्तिकपणामुळे झालेली हानी !

आज नास्तिकपणाचा स्वैर संचार चालू आहे. व्यक्ती, समाज, देश, धर्म, स्वार्थ, ईश्‍वर, उन्नती, आचार-विचार यांचा परस्परांशी काही संबंध राहिला नाही.

साधकांनी लवकर मोक्षप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करावी, यासाठी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी साधकांकडून व्यष्टी आढाव्यात करवून घेतलेला प्रयोग

माणसाच्या जन्म ते मृत्यूपर्यंतच्या गोष्टींची नोंद भगवंत ठेवतो. साधना करणाऱ्यांचे प्रारब्ध, संचित नष्ट करण्यासाठी साधना वापरली जाते. त्यामुळे प्रगतीची गती मंदावते.

सद्गुरु राजेंद्र शिंदे घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यातील मार्गदर्शनामुळे ‘मनाप्रमाणे व्हावेसे वाटणे’, या अहंच्या पैलूवर मात करता येणे 

‘स्वतःला जे वाटते, तेच योग्य आहे’, या चुकीच्या विचाराने ‘मनाप्रमाणे व्हावेसे वाटणे’, या अहंच्या पैलूची जाणीव होणे. त्या प्रसंगात झालेली विचारप्रक्रिया येथे दिली आहे.

मनुष्याला आध्यात्मिक साक्षात्कार झाल्यास तो खर्‍या अर्थी सुखी होणे

‘जेव्हा ‘अहं ब्रह्मास्मि’ म्हणजे, मी हे शरीर नाही, तर मी दिव्य आत्मा आहे, परब्रह्माचा दिव्य अंश आहे’, असे मनुष्याला कळते, तेव्हा त्याला ‘ब्रह्मानुभव’ म्हणतात. असा ब्रह्मानुभव होताच मनुष्य सुखी होतो.

‘लॉकडाऊन’च्या काळात विदर्भातील दैवी बालसाधकांनी व्यष्टी साधनेचे चांगले प्रयत्न करणे आणि त्यामुळे साधक अन् पालक यांच्या प्रयत्नांत वाढ होणे

जिल्ह्यांमध्ये या बालसाधकांच्या पालकांचा सत्संग घेण्यात आला. तेव्हा ‘बालसाधकांच्या वाढलेल्या प्रयत्नांमुळे पालकांचे साधनेचे प्रयत्नसुद्धा वाढत आहेत.’

प्रतिदिन बालसाधकांच्या व्यष्टी साधनेचा ‘ऑनलाईन’ आढावा घेण्याचे नियोजन करा !

बाल आणि युवा साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्‍या साधकांनो, हिंदु राष्ट्राची भावी पिढी असलेल्या बाल अन् युवा साधकांचा नियमित आढावा घेऊन त्यांच्या साधनेला योग्य दिशा द्या. – श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

बालसाधकांच्या व्यष्टी साधनेच्या आढाव्याच्या माध्यमातून ‘आगामी ‘हिंदु राष्ट्रा’ची पिढी कशी आदर्श असेल ?’, याची आलेली प्रचीती !

प्रतिदिन बालसाधक मला व्यष्टी साधनेचा आढावा देतात. सर्वजण १२ वर्षांपेक्षा लहान आहेत. त्यांच्या माध्यमातून गुरुदेवांनी शिकवलेली काही सूत्रे आणि प्रसंग देत आहे.

सहज आणि चैतन्यमय वाणीतून सर्वांना आपलेसे करून घेणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !

देवद आश्रमात राहून सेवा आणि साधना करत असताना साधिकेला सद्गुरू राजेंद्र शिंदे यांच्या सत्संगात घडलेले यांच्यातील अलौकिक गुणांचे दर्शन !

साधकांनो, ‘साधनेत अल्पसंतुष्टता नको, तर व्यापकता हवी’, हे लक्षात घेऊन गुर्वाज्ञेचे पालन करा आणि स्वतःचा उद्धार करून घ्या !

सध्या घोर कलियुग असल्यामुळे समाजाची स्थिती ढासळली आहे. समाजाला उन्नत करण्याचे साधकांचे नैतिक दायित्व वाढले आहे. त्यांच्यात ही व्यापकता परात्पर गुरूंमुळेच आली आहे.