पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड चळवळ आवश्यक ! – डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले, अध्यक्ष, विश्व फाउंडेशन
पर्यावरण दिनानिमित्त विश्वनगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम
पर्यावरण दिनानिमित्त विश्वनगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम
प्रतिवर्षी कराड आणि पाटण तालुक्यातील ८१ गावे पूरग्रस्त होतात. तरीही अद्याप तेथे कोणतीही उपाययोजना केली गेलेली नाही.
भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याविषयी बांधकाम सभापती सिद्धी पवार यांच्यावर गुन्हा नोंद करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला दिल्या होत्या.
सामान्यांना अशा प्रकारे फसवणार्यांकडून ही रक्कम वसूल करून घ्यायला हवी !
कोपरगाव तालुक्यातील अवघ्या ६ मासाच्या मुलीला अचानक जुलाब आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला; मात्र परिस्थिती नाजूक असल्याने आधुनिक वैद्यांच्या सल्ल्यानुसार तिला उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आले. तेथे गेल्यानंतर तिला म्यूकरमायकोसिस झाल्याचे लक्षात आले.
संपादकावर खंडणी मागितल्याचा, तर टपरीचालकाने संपादकांविरोधात खोटी तक्रार दिल्याचा आरोप
सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने ऑक्सिजनची मागणी १६० मेट्रिक टन एवढी आहे. उद्योगांना लागणारा ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ववत करण्यासाठी केंद्र सरकारने आदेश दिला आहे.
भ्रष्टाचारात पुरुषांची बरोबरी करणार्या महिला ! अशा महिला स्वत:च्या मुलांवर काय संस्कार करणार ?
प्रशासकीय अनास्थेमुळे युवकावर आत्महत्या करण्याची वेळ येणे संतापजनक आहे. संवेदनशील प्रकरणावर त्वरित उपाययोजना न काढणार्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी !
शहरातील कचरा प्रश्नाशी संबंधित चालू असणारा भोंगळ कारभार म्हणजे जनतेच्या आरोग्याशी केला जाणारा खेळच !