मेळघाट (जिल्हा अमरावती) येथे सव्वा वर्षात आरोग्य सुविधा मिळण्यास विलंब झाल्यामुळे २६२ बालकांचा मृत्यू !
हे स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांतील आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद ! यास उत्तरदायी असलेल्यांना सरकारने आजन्म कारागृहात टाकावे !
हे स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांतील आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद ! यास उत्तरदायी असलेल्यांना सरकारने आजन्म कारागृहात टाकावे !
यश संपादन करणार्या सर्व साधक विद्यार्थ्यांचे सनातन परिवाराकडून हार्दिक अभिनंदन !
कळणे खाणीत डोंगराचा भाग कोसळून ते पाणी २० ते २५ कुटुंबांच्या घरामध्ये गेले
ज्या विभागाला कर्मचार्याचा मृत्यू दीड वर्षापूर्वी झाला हे ठाऊक नाही, ते आर्थिक घोटाळ्याची चौकशी काय करणार ?
दळणवळण बंदीमुळे अनेक मार्गांवरून बसेस मोकळ्याच धावत असल्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या आगारांचा उत्पन्नाचा स्रोत बंद झाला आहे.
लोकप्रतिनिधींनी मारहाण करणे हे लोकशाहीला अशोभनीय आहे. एकमेकांना मारहाण करणारे लोकप्रतिनिधी नकोत, तर जनतेच्या भल्यासाठी सामोपचाराने कार्य करणारे लोकप्रतिनिधी हवेत.
व्यापारी सर्व नियमांचे पालन करून दुकाने चालू ठेवतात; मात्र तरीही सरकारने संध्याकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने चालू ठेवण्यास अनुमती दिली नाही. याच्या निषेधार्थ पुणे व्यापारी महासंघ ३ ऑगस्ट या दिवशी घंटानाद आंदोलन करणार आहे.
जीवनात घडणार्या प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि आत्महत्या करणे अयोग्य आहे, हे समजण्यासाठी धर्मशिक्षणच हवे !
लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी टिळक स्मारक येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.
विदेशातील लोक वाईट शक्तींचे अस्तित्व मान्य करून त्याविषयी संशोधन करत आहेत, तर अंनिस याला थेट अंधश्रद्धा म्हणून लोकांमध्येच अंधश्रद्धा पसरवत आहे. अशा अंनिसवर बंदी घालावी, असे सश्रद्ध हिंदूंना वाटते.