नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांचे नाव द्या !
केंद्र सरकारने हा सुवर्णयोग साधून नवी मुंबई विमानतळाला प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांचे नाव देऊन उचित सन्मान करता येईल.
केंद्र सरकारने हा सुवर्णयोग साधून नवी मुंबई विमानतळाला प.पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांचे नाव देऊन उचित सन्मान करता येईल.
श्री. गुप्ता म्हणाले, ‘‘सनातन प्रभात’चा अंक देण्यास आलेले साधक प्रसादाचे महत्त्व सांगून मला प्रसाद देत होते. तेव्हा मी भावपूर्ण प्रार्थना केली. त्या वेळी मला प्रसादातून एक वेगळ्या प्रकारचा सुगंध आला. मी असा दैवी सुगंध पहिल्यांदाच अनुभवला.
पाटणा (बिहार) येथील पाक्षिक ‘सनातन प्रभात’च्या एका वाचिकेने ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे थेट प्रक्षेपण (‘ऑनलाईन’) पाहिले. त्यांना हा महोत्सव अतिशय चांगला वाटला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन ऐकून त्यांना पुष्कळ प्रेरणा मिळाली.
महाराष्ट्राच्या नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात ‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक, २०२४’ हे एकमताने संमत झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी सभागृहाला संपूर्ण माहिती दिली.
भारताचे पहिले पंतप्रधान नेहरू यांचा कार्यकाळ हा १६ वर्षे १० मास इतका मानला जातो; पण यात एक मेख आहे. ती म्हणजे नेहरू हे १५ ऑगस्ट १९४७ पासून १७ एप्रिल १९५२ पर्यंत निवडून आलेले पंतप्रधान नव्हते…
मी नुकतीच महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील ‘त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे’ दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्या वेळी तेथे पुष्कळ गर्दी होती. काही लोक दर्शन घेण्यास लांबून आले होते…
२७ जून या दिवशी ओडिशा येथील जगन्नाथपुरीला रथयात्रा झाली. ‘या रथयात्रेत चेंगराचेंगरी होऊन ६०० भाविक घायाळ, तर ३ भाविकांचा मृत्यू झाला’, हे वृत्त वाचनात आले…
भारताचे संरक्षणमंत्री आदरणीय राजनाथ सिंह यांनी चीनमधील क्विंगदाओ येथे आयोजित केलेल्या ‘शांघाय सहकार्य परिषदेत’ पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्यासमोर संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला
वारी जनतेच्या मनाशी जोडलेली आहे, निवडणुकीच्या प्रचाराशी नाही. त्यामुळे वारीच्या या आध्यात्मिक आणि सामाजिक परंपरेला आपण सर्वांनी मिळून राजकारणापासून दूर ठेवणे आवश्यक आहे. विठ्ठल भक्तीमध्ये ढोंग नको, श्रद्धा पाहिजे, सोहळा नको !
इस्रायलमध्येही स्थानिक राष्ट्रद्रोही आहेतच; परंतु तो त्यांच्या विरोधात कठोर पावले उचलून त्यांना नेस्तनाबूत करतो, तसे आपल्याकडे करणे कठीण जाते; कारण आपले पुष्कळ मनुष्यबळ विरोध मोडून काढण्यासाठी वापरले जाते…