
१. श्री. बच्चेलाल गुप्ता, वाराणसी
१ अ. प्रसादातून दैवी सुगंध येणे : श्री. गुप्ता म्हणाले, ‘‘सनातन प्रभात’ चा अंक देण्यास आलेले साधक प्रसादाचे महत्त्व सांगून मला प्रसाद देत होते. तेव्हा मी भावपूर्ण प्रार्थना केली. त्या वेळी मला प्रसादातून एक वेगळ्या प्रकारचा सुगंध आला. मी असा दैवी सुगंध पहिल्यांदाच अनुभवला. यासाठी श्रीगुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’’
२. श्री. अविनाश गुप्ता, वाराणसी
अ. प्रसाद दिल्यावर श्री. अविनाश गुप्ता यांनी अतिशय विनम्रतेने सांगितले, ‘‘सनातन संस्था करत असलेले कार्य अद्वितीय आहे. याचे नियोजन कसे केले असावे ?’’
(सर्व सूत्रांचा दिनांक २६.६.२०२५)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
प्रभादेवी (मुंबई) येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या संदर्भात कोची (केरळ) येथील सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती !