महिलांची असुरक्षितता आणि त्यांच्या रक्षणासाठी कायद्यांपेक्षाही समाजाच्या मानसिकतेत पालट करण्याची आवश्यकता !
कायद्यांत कठोरपणा आणूनही बलात्कारांच्या संख्येत उत्तरोत्तर वाढ होणे, यातून कायद्यांचा फोलपणा सिद्ध !
कायद्यांत कठोरपणा आणूनही बलात्कारांच्या संख्येत उत्तरोत्तर वाढ होणे, यातून कायद्यांचा फोलपणा सिद्ध !
अशांच्या विरोधात जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !
देशाच्या आर्थिक राजधानीत भरदिवसा मुलींचे अपहरण होणे, म्हणजे गुन्हेगारांना पोलिसांचे कोणतेही भय राहिले नसल्याचेच लक्षण !
भाग्यनगर शहरात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.
भंडारा येथील महिलेवर झालेल्या बलात्कारप्रकरणी विशेष अन्वेषण पथकाने (‘एस्.आय.टी.’ने) आरोपी मो. इजाज अन्सारी आणि अमित सार्वे यांच्याविरुद्ध ६९८ पानांचे आरोपपत्र न्यायालयात प्रविष्ट केले आहे.
वासनांधांना शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगड मारून त्यांना ठार करण्याची शिक्षा देतात, तशी शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
तेलुगु चित्रपट अभिनेत्रीने आदित्य कपूर नावाच्या व्यायाम प्रशिक्षकाच्या विरोधात अनेक वेळा बलात्कार केल्याचा, तसेच ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार प्रविष्ट केली आहे.
बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याच्या विरोधात गुन्हा नोंदवून न घेणार्या पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांना तात्काळ निलंबित करून अन्वेषण चालू केले पाहिजे
आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तिकीट मिळवून देण्याचे आमीष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार एका ४२ वर्षीय महिलेने केली आहे.
छत्तरपूर येथे धर्मांध तरुणाने एका १३ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला होता. या प्रकरणी अन्वेषणात हलगर्जीपणा करणार्या ३ पोलिसांना निलंबित करण्यात आले. या पोलिसांवर पीडित मुलीवर आरोपीसोबत तडजोड करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे.