क्रोएशिया येथील एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. योसिप स्ट्युपिच यांना वर्ष २०२० च्या पितृपक्षात आलेली अनुभूती

पितृपक्षात श्राद्धविधी करत असतांना साधकाला सूक्ष्मातून श्री दत्तगुरूंचे अस्तित्व जाणवून पूर्वजांना पृथ्वीवरील विविध वस्तूंतील आसक्तीतून मुक्त करणार्‍या दत्तगुरूंच्या प्रती त्याचा भाव जागृत होणे

पितृपक्षाच्या निमित्ताने देहली येथे ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन

या वेळी सनातन संस्थेच्या कु. पौर्णिमा शर्मा यांनी ‘पितृपक्षामध्ये श्राद्ध करण्याचे महत्त्व, पितृपक्षामध्ये दत्ताचा नामजप का करावा ?’ आदी विषयांवर मार्गदर्शन केले.

फरिदाबाद (हरियाणा) येथे पितृपक्षानिमित्त ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन

या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. संदीप मुंजाल यांनी ‘पितृपक्षामध्ये श्राद्ध का करावे ?, श्राद्ध केल्यावर होणारे लाभ’, यांविषयी माहिती दिली.

केवळ साधकांच्याच पूर्वजांना नव्हे, तर समाजातील समस्त हिंदूंच्या पूर्वजांना पुढील गती मिळण्यासाठी प्रयत्नशील असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘समाजातील व्यक्तींना श्राद्धविधींचे महत्त्व कळावे’, यासाठी सनातन संस्थेने ‘श्राद्धविधी’ या नावाचे एक ‘ॲप’ बनवले आणि ते ‘डाऊनलोड’ करायला समाजातील व्यक्तींना आवाहन केले आहे. त्यामुळे त्यांच्या पूर्वजांना गती मिळून समस्त हिंदूंच्या धर्मकार्यातील अडथळे दूर होण्यासाठी साहाय्य होणार आहे.

व्यक्तीच्या मृत्यूनंतर श्राद्धकर्म करण्याचे महत्त्व आणि श्रद्धापूर्वक केलेल्या श्राद्धामुळे होणारे लाभ !

मृत झाल्यानंतर करण्यात येणार्‍या श्राद्धकर्मांचा मुख्य आधार ‘श्रद्धा’ हाच असून श्रद्धेमुळेच फळ मिळते. मृत व्यक्तीला श्राद्धकर्मांचे फळ मिळाल्याचे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे ‘मृत व्यक्तीसाठी केलेल्या श्राद्धकर्मांचे फळ तिला निश्चित मिळते’, यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे.

पितरांच्या संदर्भात कु. मधुरा भोसले यांना आलेली अनुभूती !

परात्पर गुरु डॉ. आठवले, सद्गुरु, संत आणि दैवी बालके यांच्या वास्तव्यामुळे सनातनच्या आश्रमांना तीर्थक्षेत्रांचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.

चेन्नई येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पतंजलि योग समितीच्या कार्यक्रमामध्ये ‘पितृपक्ष’ विषयावर ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन

सौ. प्रफुल्लता रामचंद्रन् यांनी ‘प्रत्येक मासाला हिंदु जनजागृती समितीने अशा प्रकारे विशेष सत्संग घ्यावा’, अशी विनंती केली.

एस्.एस्.आर्.एफ्.मुळे ३५ वर्षांच्या समस्यांचे कारण कळून पितृदोषाच्या निवारणार्थ नामजपादी उपाय आणि साधना केल्याने अवघ्या २५ दिवसांत सर्व त्रास उणावल्याची अनुभूती घेणारे भारतातील एक जिज्ञासू !

उपाय करू लागल्यावर काही काळातच त्या जिज्ञासूंना परिस्थितीमध्ये सकारात्मक पालट झाल्याचे जाणवले. नामजपादी उपाय आणि साधना करण्यापूर्वी त्यांना होत असलेले त्रास अन् साधनेला आरंभ झाल्यावर जाणवलेले पालट त्यांच्याच शब्दांत येथे दिले आहेत.

वर्ष २०२० मध्ये पितृपक्षाच्या काळात रामनाथी आश्रमात श्राद्धकर्म करतांना मुंबई येथील साधक श्री. बळवंत पाठक यांना आलेल्या अनुभूती

श्राद्धविधी चालू झाल्यावर सूक्ष्मातून आईच्या आई-वडिलांचे लिंगदेह निस्तेज अवस्थेत दिसणे आणि देव-ब्राह्मण अन् पितृ-ब्राह्मण यांना अन्न समर्पण केल्यावर ‘लिंगदेहांना शक्ती मिळून त्यांच्यात चेतना जागृत झाली आहे’, असे जाणवणे

पितृपक्षाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपाचे आयोजन

सध्या चालू असलेल्या पितृपक्षाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीमध्ये ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपाचे आयोजन केले आहे.