परिचारिकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी बैठक घेण्याचे पालकमंत्र्यांचे आश्‍वासन  

जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांचे अचानक कामबंद आंदोलन

साथीचा रोग विशेषज्ञानुसार गोव्यात कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबरमध्ये येऊ शकते ! – डॉ. शिवानंद बांदेकर, अधिष्ठाता, गोमेकॉ

तिसर्‍या लाटेच्या वेळी पालकांपासून मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याच्या शक्यतेवरून स्तनपान करणार्‍या मातांना लसीकरणासाठी प्राधान्य गट मानण्याची शिफारस

बेळगाव शहरातील खासगी रुग्णालयाची देयके पडताळण्यासाठी स्वतंत्र समितीची स्थापना

अधिक देयक आकारणार्‍यांवर फौजदारी गुन्हा नोंद करण्याची आणि परवाना रहित करण्याची चेतावणी

शिवसेनेकडून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यास प्राधान्य ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

शिवसेनेकडून रुग्णालयातील आरोग्ययंत्रणा सक्षम करण्यास प्राधान्य असेल, असे मत राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पश्‍चिम महाराष्ट्रात औषधांची दुकाने, रुग्णालये आणि आधुनिक वैद्यांची चिकित्सालये अशा ५० हून अधिक ठिकाणी सनातन संस्था निर्मित देवतांच्या नामजपाचे ध्वनीमुद्रण लावल्यामुळे चांगले परिणाम लाभले !

नकारात्मकता अल्प होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचा अनेकांचा अभिप्राय !

कोरोना : जनतेला भोगाव्या लागणार्‍या यातनांना कारणीभूत कोण ?

रुग्णाची तब्येत खालावल्याने रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकार्‍यांना पुष्कळ विनंती करणे, त्यानंतर रुग्णाला अतीदक्षता विभागामध्ये भरती केले जाणे आणि एका घंट्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचे घोषित होणे

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा संसर्ग मुलांना होण्याच्या शक्यतेविषयी सावध रहावे ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा लहान मुलांना संसर्ग होण्याचे अनुमान तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

रुग्णांच्या ‘काळी बुरशी’वरील उपचाराचा सर्व व्यय ‘महात्मा फुले जीवनदायी योजने’मध्ये समाविष्ट करा ! –  संभाजीनगर खंडपिठाचे राज्यशासनाला निर्देश

आदेश न्यायालयाला का द्यावे लागतात ? प्रशासन स्वतःहून यामध्ये लक्ष का घालत नाही कि प्रशासनाला जनतेची काळजी नाही, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा आलेख घसरला !

राज्यात काही दिवसांपासून कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा आलेख घसरत चालला आहे. ५० ते ६० सहस्रांपर्यंत पोचलेली रुग्णसंख्या आता ३० सहस्रांपर्यंत खाली आली आहे.

विरार येथे रुग्णाच्या नातेवाइकांकडून आधुनिक वैद्यांवर आक्रमण, गुन्हा प्रविष्ट

आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी करतांना महिला रुग्णाच्या नाकात नळी तुटल्याने नाकातून रक्तस्त्राव झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाइकांनी केला आहे.