एन्.आय.ए.च्या देशभरात गुंडांच्या ७२ ठिकाणांवर धाडी !
पाककडून पैसे घेऊन भारतात गुन्हेगारी कृत्य करणार्या अशा गुंडांवर जलद गतीने खटला चालवून त्यांना फाशी होण्यासाठीच प्रयत्न करणे आवश्यक !
पाककडून पैसे घेऊन भारतात गुन्हेगारी कृत्य करणार्या अशा गुंडांवर जलद गतीने खटला चालवून त्यांना फाशी होण्यासाठीच प्रयत्न करणे आवश्यक !
कोटा येथे ३, तर जयपूर, सवाई माधोपूर, बुंदी आणि भिलवाडा येथे प्रत्येकी एका कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकण्यात आली. ही कारवाई गोपनीय ठेवण्यात आली असून काही कागदपत्रे आणि संदिग्ध साहित्यही कह्यात घेण्यात आले आहे.
इस्लामिक स्टेटशी संबंधित लोकांच्या ठिकाणांवर धाडी !
पी.एफ्.आय.वर बंदी घातल्यानंतर संघटनेने सशस्त्र प्रशिक्षण देणे बंद केले असून जिहादी कारवाया करण्याच्या पद्धतीत पालट केला आहे. जिहादी कार्यकर्ते भूमीगत राहून काही लोकांना लक्ष्य करण्याचा कट रचत आहेत.
‘आतंकवाद्यांना धर्म असतो’, हे आता संपूर्ण जगाला पटले आहे. त्यामुळे आता हा धार्मिक आतंकवाद नष्ट करण्यासाठी धर्मांधांची जिहादी मानसिकता कशी नष्ट करता येईल, याचा विचार करून त्यावर कृती करणे आवश्यक आहे !
यापूर्वीच श्रीराममंदिरावर आक्रमण करण्याची धमकी देण्यात आली असल्याने पकडलेल्या या कार्यकर्त्यांकडे त्याच दृष्टीने पाहिले जात आहे.
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्.आय.ए.’च्या) ई-मेल पत्त्यावर मुंबईवर आक्रमण करण्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेल करणार्याने तालिबानी असल्याचा दावा केला आहे.
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने फुटीरतावादी संघटनेवर केली कारवाई
दाऊदने किती विवाह केले, यापेक्षा त्याला भारतात कधी आणून फासावर कधी लटकवणार, हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकारने प्रयत्न करायला हवेत, असेच भारतियांना वाटते !