भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका जुलै २०२२ मध्ये कार्यान्वित होणार ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
सिंह या वेळी म्हणाले की, भारतासाठी ही युद्धनौका अभिमानास्पद असून ‘आत्मनिर्भर भारता’च्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यास ही युद्धनौका सज्ज असेल.