
कोचीन (केरळ) – भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका पुढील वर्षी जुलै मासामध्ये कार्यान्वित होईल, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे दिली. सिंह यांनी कोचीन बंदराजवळ अर्नाकुलम् येथे भेट दिल्यानंतर या युद्धनौकेची पहाणी केली.
Reviewed first-hand the ongoing work on the Indigenous Aircraft Carrier, which is India’s pride and a shining example of Atmanirbhar Bharat. The IAC has made significant progress.
Commissioning of the IAC next year will be a befitting tribute to 75 years of India’s independence. pic.twitter.com/N9542pJneq— Rajnath Singh (@rajnathsingh) June 25, 2021
सिंह या वेळी म्हणाले की, भारतासाठी ही युद्धनौका अभिमानास्पद असून ‘आत्मनिर्भर भारता’च्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. पुढील वर्षी भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असतांना ही युद्धनौका बनणे एक महत्त्वाची गोष्ट आहे. या युद्धनौकेची मारक क्षमता मोठी असून ती वैविध्यपूर्ण आहे. भारताच्या संरक्षण क्षमतेत त्यामुळे भरच पडणार आहे. देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यास ही युद्धनौका सज्ज असेल.
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !
पारपत्रावरून नागरिकत्व सिद्ध होत नाही ! : Central Goverment
NCERT Introduces Emergency : ‘एन्.सी.इ.आर्.टी.’च्या इयत्ता ९ वीच्या पुस्तकात आणीबाणीची माहिती समाविष्ट