उत्तराखंडमध्ये ५ वर्षांच्या मुलीवर शावेज नावाच्या मुसलमान तरुणाकडून बलात्कार
अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्याच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्याच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्टिफिशियल इंटेलिजंस’ म्हणजे कृत्रिम बुद्धीमतेच्या चुकीच्या वापरावरून चिंता व्यक्त केली. त्यांनी ‘डीपफेक’विषयी विशेष चिंता व्यक्त करत म्हटले, ‘प्रसारमाध्यमांनी या संकटाविषयी जनतेला जागृत आणि सतर्क केले पाहिजे.’
नक्षलवादाची कीड आता शेवटची घटका मोजत आहे. त्यामुळे तिच्यावर जोरकसपणे आक्रमण करून ती नष्ट करणेच आवश्यक !
ताजमहाल हा हिंदूंचा वारसा आहे, हे पुरातत्व विभाग घोषित का करत नाही ?केंद्र सरकारने या संदर्भात पुढाकार घेऊन ताजमहालचे सत्य जगाला सांगितले पाहिजे !
अधिवक्ता आयुक्तांच्या माध्यमांतून जन्मभूमी परिसराचे सर्वेक्षण करण्याचा आदेश द्यायचा ? कि वर्ष १९९१ च्या धार्मिक स्थळ कायद्यांतर्गत खटल्याची सुनावणी आधी करायची ?, हे न्यायालय ठरवणार आहे.
‘‘पत्रकारांनी सरकारच्या चुका दाखवाव्यात. दाखवलेल्या चुका सुधारण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असते.’’ कार्यक्रमाच्या प्रारंभी गोवा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजतिलक नाईक यांनी पत्रकारांपुढील समस्यांचे कथन केले.
सध्या सनातन धर्माचे महत्त्व संपूर्ण जगाला कळायला लागले आहे. युरोप-अमेरिकेतील अनेक लोक स्वतःहून हिंदु धर्म स्वीकारत आहेत. धर्माच्या आधारे भारतात लवकरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल !
शाळेतील कर्मचारी कक्ष हे सर्वसामान्यांनी भेट देण्याचे ठिकाण नाही. त्यामुळे ते सार्वजनिक ठिकाण नाही. त्यामुळे तेथे जातीवाचक उल्लेख केला असेल, तर तो गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही.
यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्यारा बोगद्यात भूस्खलनामुळे अडकलेल्या ४० कामगारांची अद्याप सुटका झालेली नाही. ५ दिवसांनंतरही त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. सध्या या कामगारांना प्राणवायू आणि अन्न हे एका लहान पाईपद्वारे पोचवण्यात येत आहे.
भारतियांनी कायमच अशी राष्ट्रनिष्ठा दाखवल्यास चीनला वठणीवर यायला वेळ लागणार नाही !