Arunachal Pradesh Conversion : अरुणाचल प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे आदिवासींचे धर्मांतर !
धर्मांतरामुळे आदिवासींची ओळख धोक्यात !
धर्मांतरामुळे आदिवासींची ओळख धोक्यात !
ही घटना भारत-म्यानमार सीमेवरील तिरप जिल्ह्यातील राहो गावामध्ये घडली. माटे वैयक्तिक करणानिमित्त येथे त्यांच्या ३ समर्थकांसह आले असतांना ही घटना घडली.
घटना १४ डिसेंबरची असून गंभीर घायाळ झालेल्या महिलेला विविध रुग्णालयांत नेऊन शेवटी सफदरजंग रुग्णालयात भरती करण्यात आले; परंतु तिचे प्राण वाचवता आले नाहीत.
यामुळे कळसाभंडुरा हे प्रकल्प रखडले आहेत. अशी खंत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधानसभेत विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देतांना व्यक्त केली.
आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी पृथ्वी सोडण्याचा जरी प्रसंग आला, तर मायेत न अडकता तिचाही त्याग करावा.
पोलिसांना हा भ्रमणभाष कर्नाटकातून आल्याचे आढळले. हा भ्रमणभाष करणारा पुण्याचा रहिवासी आहे.
हाच आहे का अशांचा सर्वधर्मसमभाव ? कित्येक हिंदू दर्ग्यात जाऊन चादर चढवतात, त्या वेळी हिंदू त्यांच्या विरोधात बोलत नाहीत; मात्र धर्मांधांना कुठला मुसलमान हिंदूंच्या मंदिरात गेलेला चालत नाही ! यातून ‘सर्वधर्मसमभाव केवळ हिंदूंनीच पाळायचा’, असेच झाले आहे.
हिंदूंना संपवू पहाण्याची भाषा करणार्या अशांना ही चपराकच होय.
काँग्रेसला मत देऊन तिला सत्तेवर बसवलेल्या कर्नाटकातील हिंदूंना हे मान्य आहे का ?
भारतात आजही घोरी आणि तुघलक यांचे वंशज असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकार काय कारवाई करणार ?