मुंबई – ‘टाटा सन्स’ समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे ४ सप्टेंबर २०२२ या दिवशी अपघाती निधन झाले. भविष्यात जगप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या आयुष्यात असेच घडू शकते. त्यामुळे त्यांची सुरक्षा वाढवावी’, अशी अप्रत्यक्ष धमकी देणारा भ्रमणभाष अज्ञाताकडून मुंबई पोलिसांनी करण्यात आला होता. पोलिसांना हा भ्रमणभाष कर्नाटकातून आल्याचे आढळले. हा भ्रमणभाष करणारा पुण्याचा रहिवासी आहे. त्याच्या पत्नीकडे चौकशी केली असता त्याला ‘स्किझोफ्रेनिया’ हा मानसिक आजार असल्याचे समजले. भ्रमणभाष करणारा उच्चशिक्षित आहे. त्याच्या विरोधात आता कारवाई करण्यात येणार आहे. भ्रमणभाष करणार्याचे नाव पोलिसांनी सांगितलेले नाही.
जगप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना धमकी !
नूतन लेख
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात महिलेवर बलात्कार !
- उल्हासनगर येथे वेश्या व्यवसायासाठी भाग पाडलेल्या १५ महिलांची सुटका
- Marathi Language : मराठीसह ५ भाषांना अभिजात भाषेचा दर्जा
- Maoists Killed In Encounter छत्तीसगड : सुरक्षा यंत्रणांबरोबर झालेल्या चकमकीत ३६ माओवादी ठार !
- India’s warships In Abbas port : भारताच्या तीन युद्धनौका इराणच्या अब्बास बंदरात दाखल !
- Ayodhya Foundation : देशभरात ‘सामूहिक तर्पण’ विधी संपन्न : अयोध्या फाऊंडेशनचा पुढाकार !