(म्हणे) ‘मुंबई केंद्रशासित करा !’
मुंबई केंद्रशासित म्हणून घोषित करा, अशी मागणी कर्नाटकचे उच्च शिक्षणंत्री सी.एन्. अश्वथ्य नारायण यांनी केली आहे. कायदामंत्री माधू स्वामी आणि विधान परिषदेतील आमदार लक्ष्मण सौदी यांनीही अशीच मागणी केली.
मुंबई केंद्रशासित म्हणून घोषित करा, अशी मागणी कर्नाटकचे उच्च शिक्षणंत्री सी.एन्. अश्वथ्य नारायण यांनी केली आहे. कायदामंत्री माधू स्वामी आणि विधान परिषदेतील आमदार लक्ष्मण सौदी यांनीही अशीच मागणी केली.
भक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या देवनिधी लुटणारे महापापीच होत. अशांना शिक्षा न करणे, हा एक प्रकारे धर्मद्रोहच आहे ! भ्रष्टाचार्यांसह त्यांना पाठीशी घालणार्या सर्वांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !
विधीमंडळाच्या सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यासाठी ऑगस्ट २०२२ या मध्ये सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षांकडे निवेदन केले होते.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून करण्यात आला आहे, असा दावा कूपर रुग्णालयात सुशांत सिंह राजपूत यांचे शवविच्छेदन करणारे रूपकुमार शाह यांनी केला आहे.
केंद्र आणि राज्य शासन यांच्याकडून प्रतिबंधित प्लास्टिक बंदीच्या मोहिमा राबवण्याचे आदेश आले की, जागे झालेले पालिका प्रशासन तेवढ्यापुरती वर्षातील २ मास कारवाई करते !
अद्यापपर्यंत ३५ ते ४० रिक्शांच्या टायरची चोरी झाली आहे. माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र पाठवले असून ‘परिसरातील पोलिसांची गस्त वाढवून जनतेला दिलासा द्यावा’, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथील विमानतळाला ‘बॅ. नाथ पै विमानतळ, सिंधुदुर्ग’ असे नाव देण्याच्या ठरावास २६ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत संमती देण्यात आली. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याविषयी शासकीय ठराव मांडला होता.
लोअर परळ येथील १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करणार्या युवकांवर पोक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांना ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यांतील ३ आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
इस्लाम पंथानुसार मुसलमान लोकांना केवळ ‘हलाल’ मांसच खाण्याची अनुमती आहे. त्यामुळे ‘मुसलमान जिवंत मासे आणून त्यांना ‘हलाल’ पद्धतीने कापून मगच शिजवतो’, असे एका मुसलमानाने सांगितले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘अफझलखान वध : शत्रूबोध आणि शिवरायांची कूटनीती’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !