सेंट्रल पार्क ते बेलापूर स्थानकांदरम्यान मेट्रोची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण !

३० डिसेंबर या दिवशी सिडको आणि महा मेट्रो यांच्या देखरेखीखाली मेट्रोची चाचणी घेण्यात आली. यामुळे संपूर्ण मार्ग क्र. १ आता लवकरच प्रवासी वाहतुकीसाठी चालू होईल.

वर्ष २०२२ मध्ये राज्यातील लाचखोरीच्या प्रमाणात घट !

वर्ष २०२२ मध्ये राज्यातील लाचखोरीच्या प्रमाणात काही प्रमाणात घट झाली आहे. वर्ष २०२१ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ७५५ प्रसंगांत सापळे लावून १ सहस्र ६४ लाचखोरांना अटक केली होती; पण वर्ष २०२२ मध्ये सापळे आणि लाचखोर या दोन्हींची संख्या न्यून झाली आ

मुंबई येथे खोट्या वृत्ताद्वारे धर्मांधाकडून मालकिणीची ५२ लाखांची फसवणूक !

एका पर्यटन आस्थापनाच्या गाडीतून ड्रग्ज आणि वापरलेले कंडोम पोलिसांनी जप्त केले आहेत. हे प्रकरण सोडवण्यासाठी न्यायाधिशापर्यंत पैसे द्यावे लागतील, अशी भीती घालून सोहेल खान याने त्याच्या मालकिणीकडून ५२ लाख रुपये उकळले.

विविध मागण्यांसाठी २ जानेवारीपासून ‘मार्ड’च्या वतीने संपाची चेतावणी

राज्यभरातील ५ सहस्रांपेक्षा जास्त निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत. विविध मागण्यांसाठी ‘मार्ड’च्या (महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर’च्या) वतीने संपाची चेतावणी देण्यात आली आहे. संपाला बंधपत्रित डॉक्टरांच्या संघटनेनेही पाठिंबा दर्शवला आहे.

अभिनेत्री उर्फी जावेदरूपी स्त्रीदेहाचा बाजार रोखा !

हे पोलिसांना सांगावे का लागते ? लैंगिकतेचे भर रस्त्यात उघड प्रदर्शन करणार्‍यांवर पोलीस स्वतःहूनच कारवाई का करत नाहीत ?

‘क्राईम पेट्रोल’ मालिकेमध्ये आफताब पूनावाला हिंदु दाखवणार्‍या ‘सोनी टीव्ही’वर बंदी घालण्याची हिंदूंची मागणी !

लव्ह जिहादच्या प्रकरणाला वेगळे वळण देऊन त्या घटनेची दाहकता अल्प करणार्‍या वाहिन्या हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत आहेत. या वाहिन्यांमध्ये सत्य सांगण्याचे धारिष्ट्य नाही का ? अशा वाहिन्यांवर भविष्यात हिंदूंनी बहिष्कार घातल्यास चूक ते काय ?

महाराष्ट्रातील महिलांना न्याय देणारे सरकार ! – सौ. चित्रा वाघ, महिला प्रदेश मोर्चा प्रदेशाध्यक्ष, भाजप

मुंबई महानगरात गोवरविषयी जागृती प्रसारात आरोग्य सर्वेक्षणाच्या त्रुटी आढळून आल्या होत्या. या त्रुटी दूर करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने ५ सहस्र ५०० आशा सेविकांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

अनिल देशमुख यांची मिरवणूक काढून राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजकीय संस्कृतीला काळीमा ! – भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रवक्ते, भाजप

भ्रष्टाचार्‍यांचे उदात्तीकरण करणार्‍या या संस्कृतीमुळे महाराष्ट्राची मान लाजेने खाली गेली आहे, भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची कठोर टीका

माहीम गडावर अतिक्रमण करणार्‍यांना विनामूल्य सदनिका !

‘मुंबईत अवैध झोपडपट्टी बांधा, विनामूल्य घर मिळवा’, अशी महापालिकेची योजना आहे का ?

(म्हणे) ‘मुंबई केंद्रशासित करा !’

मुंबई केंद्रशासित म्हणून घोषित करा, अशी मागणी कर्नाटकचे उच्च शिक्षणंत्री सी.एन्. अश्‍वथ्य नारायण यांनी केली आहे. कायदामंत्री माधू स्वामी आणि विधान परिषदेतील आमदार लक्ष्मण सौदी यांनीही अशीच मागणी केली.