नागोठणे येथील मटका जुगार बंद करण्याची मागणी !
दिवसाढवळ्या अवैध व्यवसाय होत असतांना आणखी वेगळी कोणती माहिती घेऊन पोलीस प्रशासन त्यावर कारवाई करणार आहे ? तेथील अधिकार्यांची चौकशी करून त्यांच्यावरच कारवाई करणे अपेक्षित आहे !
दिवसाढवळ्या अवैध व्यवसाय होत असतांना आणखी वेगळी कोणती माहिती घेऊन पोलीस प्रशासन त्यावर कारवाई करणार आहे ? तेथील अधिकार्यांची चौकशी करून त्यांच्यावरच कारवाई करणे अपेक्षित आहे !
कथित तस्करीच्या प्रकरणी पाकिस्तानकडून ६ भारतियांना अटक ! खोट्या आरोपाखाली भारतियांना अटक करणार्या पाकला भारताने प्रखर विरोध दर्शवला पाहिजे !
भिकेला लागलेल्या पाकिस्तानची स्थिती हळू हळू अशीच होत रहाणार आहे आणि एके दिवशी त्याला दिवाळखोर घोषित केले जाणार. तो दिवस आता दूर राहिलेले नाही !
पंतप्रधानांच्या नावाने योजना चालू असूनही महापालिका अधिकार्यांमध्ये प्रचंड अनास्था आहे. ऑक्टोबरनंतर १० मासांनी दिशा समितीची बैठक झाली. ती ३ मासांत होणे अपेक्षित होते.
स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुलींसाठी बालगृह नसणे, हे संतापजनक आहे. यावर लवकरात लवकर उपाय काढणे आवश्यक !
रुग्णवाहिकेत होता प्रकृती चिंताजनक असलेला रुग्ण !
नातेवाइकांनी पोलिसांना केलेली विनवणी व्यर्थ !
१०-१२ सशस्त्र गुन्हेगारांनी येथे कंसुआ पंचायत भवन कार्यालयात घुसून पर्यवेक्षक अमीन बाल मुकुंद यांच्याकडे खंडणीची मागणी केली.
पुरातत्व विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे राज्यातील प्राचीन स्मारकांची दुरवस्था झाली आहे. भरती प्रक्रियेनंतरही यामध्ये सुधारणा होण्यासाठी राज्यशासनाने दक्ष रहाणे आवश्यक आहे !
पणजी स्मार्ट सिटी’ प्रकल्पाच्या अंतर्गत १ सहस्र ५३ कोटी ८० लाख रुपये किमतीची ४९ प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली होती, तर यामधील केवळ निम्मे प्रकल्प आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत. २३ प्रकल्पांची ६७० कोटी रुपये किमतीची कामे रखडली आहेत.
एम्.आय.डी.सी., शासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्तेपणामुळे आजही येथील औद्योगिक क्षेत्रातील भूखंडांचे वाटप उद्योजकांना झालेले नाही. परिणामी येथील बेरोजगारांना काम मिळत नसून त्यांना रोजगारासाठी अन्य ठिकाणी जावे लागत आहे.