कात्रज (पुणे) येथील अनधिकृत ‘बीफ’ची दुकाने बंद करावीत !
अशी मागणी का करावी लागते ? या ठिकाणी पोलिसांनी स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे. कोणाच्या वरदहस्तामुळेे ही अनधिकृत ‘बीफ’ दुकाने चालू आहेत याचा शोध घेऊन दोषींवर तात्काळ कारवाई करावी !
अशी मागणी का करावी लागते ? या ठिकाणी पोलिसांनी स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे. कोणाच्या वरदहस्तामुळेे ही अनधिकृत ‘बीफ’ दुकाने चालू आहेत याचा शोध घेऊन दोषींवर तात्काळ कारवाई करावी !
लँड जिहादची भयावह दाहकता ओळखून आता केंद्र सरकारने त्यावर आळा घालण्यासाठी राष्ट्रव्यापी कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे !
जुलै २०२३ मध्ये लोकलगाड्यांमधील विनातिकीट आणि अयोग्य तिकीटावर प्रवास करणार्या प्रवाशांकडून १५ कोटी ८२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शाळा आणि महाविद्यालय चालू, तसेच बंद होण्याच्या वेळी गर्दीचा अपलाभ घेऊन धर्मांध विद्यार्थिनींना छेडतात. त्यांना मानसिक त्रास देतात. या सर्व गोष्टींची नोंद स्थानिक नेते आणि पोलीस प्रशासन घेणार का ?
शेवटी हत्तींना हटवण्याविषयी येत्या १५ दिवसांत मंत्रालयात वनमंत्र्यांसह बैठक घेण्याचे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिल्याचे लेखी पत्र वनविभागाकडून देण्यात आल्यानंतर शेतकर्यांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले.
रक्षक नव्हे भक्षक पोलीस ! पोलीसच जर अट्टल गुन्हेगारांना साहाय्य करत असतील आणि त्याची पोलीस खात्यातच जर साखळी असेल, तर राज्यातील गुन्हे अल्प कसे होणार ?
आझाद मैदानात दंगल घडवणारे ११ वर्षांनंतरही मोकाट असणे, हे पोलीस, प्रशासन आणि सर्वपक्षीय राजकारणी यांना लज्जास्पद !
मागणी मान्य न झाल्यास दाभोळ खाडी संघर्ष समितीचे स्वातंत्र्यदिनी उपोषण ! दापोली, १० ऑगस्ट (वार्ता.) – मागील आठवड्यात तालुक्यातील दाभोळ खाडीत मासे मृत झाल्याची घटना घडली. मृत मासे आणि खाडीचे पाणी यांचे नमुने प्रदूषण नियंत्रण मंडळाने तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. लोटे येथील सामायिक सांडपाणी प्रकल्प योजना (सीईटीपी) सक्षमपणे कार्यरत असतांनाही खाडी प्रदूषण कोणत्या कारणाने … Read more
नागरिकांना मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ?
आमदार, खासदार नव्हे, तर मंत्री आपले आहेत. मागील ६ वर्षांमध्ये आमदार पळवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; मात्र जनतेच्या जिव्हाळ्याचा एस्.टी. बसस्थानकाचा विषय निधीअभावी रखडतो, हे सर्वांत मोठे दुर्दैव आहे.