‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या हिंदु युवतीच्या पालकांची विदारक स्थिती !
एका जिल्ह्यामध्ये एक युवती (वय १८ वर्षे) २ वर्षांपूर्वी २९ वर्षांच्या मुसलमान युवकासमवेत पळून गेली. तिच्या आई-वडिलांनी तिला परत आणण्याचे प्रयत्न केले; परंतु ती परत आली नाही.
एका जिल्ह्यामध्ये एक युवती (वय १८ वर्षे) २ वर्षांपूर्वी २९ वर्षांच्या मुसलमान युवकासमवेत पळून गेली. तिच्या आई-वडिलांनी तिला परत आणण्याचे प्रयत्न केले; परंतु ती परत आली नाही.
पुढे दिसत असलेला ‘लव्ह जिहाद’चा धोका लक्षात येऊनही आपण स्वत:च्या मुलीला सावध केले नाही, तर शिक्षक, पालक आणि हिंदु नेते दोषी ठरतील.’
आजच्या घडीला कोकणातील समुद्र किनार्यावरील सर्व महत्त्वाच्या जागा धर्मांधांकडून खरेदी केल्या जात आहेत. ही भूमीखरेदी त्वरित थांबवावी, या कोकण विकासाशी संबंधित संघटनांच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करत आहे.
‘पैगाम इस्लाम’ संघटनेने वशीकरणाचा उपयोग करावा’, असा ‘फतवा’ काढला आहे. वयाच्या १७-१८ वर्षांपर्यंत ‘हिंदु संस्कारानुसार वाढलेली युवती एकाएकी मुसलमानाची दासी बनायला सिद्ध होते’, यामागे आपण बुद्धीने विचार करू शकणार नाही, अशी कारणे आहेत.
हिंदु मुलींना प्रेमपाशात अडकवून, धर्मांतरित करून मुसलमान मुले प्रसूत करण्याचे जिहाद्यांचे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र म्हणजे ‘लव्ह जिहाद’ ! लव्ह जिहादचा हेतू हिंदु वंशवृद्धीचा स्रोत नष्ट करणे, इस्लामी वंशवृद्धी करणे, हिंदु महिलांची तस्करी आणि आतंकवादी कारवायांसाठी वापर करून भारताचे इस्लामीकरण करणे, हा आहे.