आतंकवाद्यांच्या आक्रमणांना प्रत्युत्तर देण्याचा आम्हालाही अधिकार ! – भारत
संयुक्त राष्ट्र संसदेच्या ५१व्या कलमानुसार प्रत्येक देशास आतंकवादी संघटनांच्या आक्रमणास प्रत्युत्तर देण्याचाही अधिकार आहे.
संयुक्त राष्ट्र संसदेच्या ५१व्या कलमानुसार प्रत्येक देशास आतंकवादी संघटनांच्या आक्रमणास प्रत्युत्तर देण्याचाही अधिकार आहे.
DARHCT आणि CTMM चमूने अख्खे शिवचरित्र ३५ मिनिटांत नाट्य स्वरूपात प्रस्तुत केले.
पाकचे जिहादी आतंकवाद्यांना मिळणारे साहाय्य पहाता त्याला काळ्या सूचीत घालणेच योग्य ठरणार आहे !
भारतातही असे कितीतरी कट्टरतावादी इमाम आणि मौलवी मोकाट आहेत. त्यांच्यावर भारत कधी कारवाई करणार ?
भारताच्या पंतप्रधानांची प्रतिमा मलीन करण्यासाठी इम्रान प्रयत्न करत आहेत .
तुर्कस्तानचे राष्ट्रपती तैयप एर्दोगन यांनीही संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत काश्मीरचा प्रश्न उपस्थित केला होता.
भारताचा एक शेजारी देश केवळ भारतच नाही, तर जगभरातील आतंकवाद्यांना आश्रय आणि साहाय्य करत आहे. याला त्या देशाच्या सरकारचेही समर्थन आहे, अशी टीका भारताच्या प्रतिनिधीने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकचे नाव न घेता केली.
के.पी. शर्मा ओली यांनी पक्षांतर्गत राजकीय आव्हान मिळाल्यावर संसद विसर्जित केली होती.
आयुर्वेदीय औषधोपचाराने कोरोना बरा झाल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे कुणाच्या प्रमाणपत्रांची वाट न पहाता केंद्र सरकारने आयुर्वेदीय औषधोपचार करणार्यांना अभय देणे आवश्यक !