भारतीय संस्कृतीमध्ये मनुष्याच्या सर्वांगीण विकासाची चावी ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
भारतातील विद्यार्थ्यांचे आई-वडील त्यांचे दायित्व घेत आहेत. आजी-आजोबा संस्कार करत आहेत आणि परिवार त्यांच्यावर लक्ष ठेवत आहे. यासाठी कृतज्ञ राहिले पाहिजे.