Mhadei Water Dispute : म्हादईवरील प्रकल्प रखडले : केंद्रशासन पर्यावरण दाखला देत नाही !
यामुळे कळसाभंडुरा हे प्रकल्प रखडले आहेत. अशी खंत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधानसभेत विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देतांना व्यक्त केली.
यामुळे कळसाभंडुरा हे प्रकल्प रखडले आहेत. अशी खंत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधानसभेत विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देतांना व्यक्त केली.
आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी पृथ्वी सोडण्याचा जरी प्रसंग आला, तर मायेत न अडकता तिचाही त्याग करावा.
मागील काही वर्षांमध्ये गोव्यातील शहरी भागासमवेत ग्रामीण भागांमध्येही पोलिसांनी धाडी घालून अमली पदार्थ जप्त केले आहेत.
आणखी किती अपकीर्ती झाल्यावर गोमंतकीय जागे होणार आहेत ? पैशासाठी अमली पदार्थ, वेश्याव्यवसाय, कॅसिनो जुगार आदी चालू ठेवून जगात आपली तशी ओळख झाल्यावर गोमंतकीय जागे होणार का ?
३ वर्षांत गोव्यात १ कोटी, तर वाराणसी येथे १३ कोटी पर्यटकांनी दिली भेट ! गोवा म्हणजे ‘सन’, ‘सँड’, ‘सी’, ‘कॅसिनो’, देशी-विदेशी पर्यटक अशीच प्रतिमा सर्वत्र आहे. काशीने अवघ्या २ वर्षांत गोव्याला मागे टाकले आहे.
अशा महोत्सवाच्या वेळी पोलीस, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांनी उपस्थित राहून त्यावर देखरेख ठेवावी लागणार आहे. खंडपिठाने याचिकादाराला २५ सहस्र रुपये भरपाई देण्याचा ‘सनबर्न’च्या आयोजकांना आदेश दिला आहे.
अमली पदार्थविरोधी पथकाला मोरजी येथे अमली पदार्थाचा व्यवहार होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाच्या पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.
ही आहे प्रशासकीय अधिकार्यांची जनतेप्रतीची संवेदनशीलता ! प्रशासकीय अधिकार्यांच्या अशा वागण्याने जनतेत त्यांच्याविषयी कधी विश्वास निर्माण होईल का ? आणि त्यांचा पुलाला होणारा विरोध कधी मावळेल का ?
राज्यातील अवैध गोष्टी बंद करण्याविषयी पोलिसांना का सांगावे लागते ? यासाठी नागरिकांना न्यायालयात स्वखर्चातून याचिका प्रविष्ट करावी लागते आणि न्यायालयाचाही यात वेळ जातो. ही स्थिती पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद !
‘मंदिर विश्वस्तांनी एकमेकांमध्ये जवळीक निर्माण करून संघटन भक्कम करणे अत्यावश्यक आहे’, हा या परिषदेच्या आयोजनामागील मुख्य उद्येश आहे ! या संदर्भातील मान्यवरांचे विचार येथे प्रस्तुत करीत आहोत . . .