भारतातील निवडणुका कधीतरी शांततेत पार पडतात का ? – संपादक

इम्फाळ (मणीपूर) – मणीपूर विधानसभा निवडणुकीत झालेल्या हिंसाचारामध्ये आतापर्यंत २ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचाराची पहिली घटना थौबल जिल्ह्यात, तर दुसरी घटना सेनापती जिल्ह्यात घडली. सेनापती येथे मतदारांना मतदान केंद्रावर घेऊन जाणार्या एका बसवर काही जणांनी आक्रमण केले. यात एकाचा मृत्यू झाला.
Sporadic incidents of violence marred the first phase of #ManipurAssemblyElections to 38 constituencies on Mondayhttps://t.co/FC5IVw7FgU
— Economic Times (@EconomicTimes) February 28, 2022
मणीपूरसह उत्तराखंड, पंजाब आणि गोवा या राज्यांत विधानसभा निवडणुका पार पडल्या असून उत्तरप्रदेश राज्याचा शेवटचा टप्पा शेष आहे. या पाचही राज्यांचे निकाल १० मार्च या दिवशी घोषित होणार आहेत.
Gujrat Crackdown Illegals Bangladeshi : गुजरातमध्ये घुसखोरांविरुद्ध ‘ऑपरेशन डेल्टा हंट’ : २ दिवसांत ५०१ बांगलादेशी नागरिकांना अटक !
राज्यात मुसलमानांना ५ मंत्रीपदे न दिल्यास आमची शक्ती दाखवू !
Vande Mataram : बंगालमधील मदरशांमध्ये ‘वन्दे मातरम्’ अनिवार्य करण्यावर ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चा आक्षेप
Islam Friendly Gym : केरळम्मध्ये ‘इस्लाम फ्रेंडली’ व्यायामशाळेवरून वाद
Muzaffarpur Hospital Fire : मुझफ्फरपूर (बिहार) येथे खासगी रुग्णालयाला लागलेल्या आगीत ४ जणांचा मृत्यू, तर २० हून अधिक घायाळ
Firhad Hakim : कोलकात्यातील तृणमूल काँग्रेसचे महापौर फिरहाद हकीम यांचे त्यागपत्र