मुंबईतील मराठी मतदारांना गावाला जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न !

मुंबईतील मराठी मतदारांना गावाला जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न !

मुंबईमध्ये २० मे या दिवशी मतदान होणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गावाला जाणार्‍यांना कसे थांबवायचे ? असा प्रश्न राजकीय पक्षांच्या नेत्यांसमोर आहे. या कालावधीत केवळ परप्रांतीय लोक मुंबईत असतात.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय पक्षांचे नेते, बांधकाम व्यावसायिक आदींचे पोलीस संरक्षण काढून घेण्याचे आदेश !

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय पक्षांचे नेते, बांधकाम व्यावसायिक आदींचे पोलीस संरक्षण काढून घेण्याचे आदेश !

शस्त्र परवाना असलेल्या नागरिकांकडून पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, बंदूक अशी शस्त्रे जमा करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बंदोबस्तात वाढ केली आहे. 

EXCLUSIVE : महाराष्ट्रात केवळ १० पक्षांना मिळणार राखीव चिन्ह : ३७६ पक्षांना लढवावी लागणार वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक !

EXCLUSIVE : महाराष्ट्रात केवळ १० पक्षांना मिळणार राखीव चिन्ह : ३७६ पक्षांना लढवावी लागणार वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक !

शरद पवार यांच्या पक्षाची ‘प्रादेशिक पक्ष’ म्हणून मान्यताही गेली ! श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई मुंबई, २१ मार्च (वार्ता.) – महाराष्ट्रात राष्ट्रीय आणि राज्य मान्यताप्राप्त असलेल्या केवळ १० पक्षांना लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व मतदारसंघांत राखीव चिन्ह मिळू शकेल. या व्यतिरिक्त ३७६ अमान्यताप्राप्त; परंतु नोंदणी असलेल्या राजकीय पक्षांना निवडणूक लढवायची असल्यास त्यांना मुक्तचिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे, म्हणजेच … Read more

भारतात लोकसभेच्‍या निवडणुकीसाठी कोणत्‍या वर्षी झाले किती टक्‍के मतदान ?

भारतात लोकसभेच्‍या निवडणुकीसाठी कोणत्‍या वर्षी झाले किती टक्‍के मतदान ?

भारतात लोकशाही आहे. मतदारांना ‘मतदारराजा’ म्‍हटले जाते. असे असूनही सरकारला अजूनही ‘मतदान करण्‍यासाठी घराबाहेर पडा’, यासाठी जागृती करावी लागते.

मुंबईत निवडणूक भरारी पथकाला ७२ लाख रुपयांची रक्कम सापडली

मुंबईत निवडणूक भरारी पथकाला ७२ लाख रुपयांची रक्कम सापडली

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ७२ लाख ३९ हजार ६७५ रुपये रक्कम घाटकोपर पूर्व परिसरात एका गाडीतून पकडली. ही रक्कम प्राप्तीकर विभागाच्या कह्यात देण्यात आली आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांना तिसर्‍यांदा निवडून आणा ! – भाजप

खासदार श्रीकांत शिंदे यांना तिसर्‍यांदा निवडून आणा ! – भाजप

खासदार श्रीकांत शिंदे यांना तिसर्‍यांदा निवडून आणण्यासाठी कल्याण मतदारसंघात सिद्धता करा, असे आवाहन भाजपचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पदाधिकार्‍यांना केले. नुकत्याच येथे झालेल्या मेळाव्यात त्यांनी वरील आवाहन केले.

महाराष्ट्रातून ४५ जागा निवडून देणे महत्त्वाचे !

महाराष्ट्रातून ४५ जागा निवडून देणे महत्त्वाचे !

जागावाटपापेक्षा देशात महाविकास आघाडीला ४०० पेक्षा अधिक जागा कशा मिळतील. त्यासाठी महाराष्ट्रातून ४५ जागा कशा निवडून येतील हे पाहू. त्यामुळे वेळप्रसंगी त्याग करायला सिद्ध रहा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

नागपूर येथे व्यंकटेश्वर महास्वामी यांच्याकडून प्रथम उमेदवारी आवेदन प्रविष्ट !

नागपूर येथे व्यंकटेश्वर महास्वामी यांच्याकडून प्रथम उमेदवारी आवेदन प्रविष्ट !

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील ५ मतदारसंघांत निवडणुका होणार आहेत. उमेदवारी आवेदन भरण्याच्या पहिल्याच दिवशी कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्याच्या चडचड येथील व्यंकटेश्वर महास्वामी उपाख्य दीपक कटकधोंड यांनी आवेदन प्रविष्ट केले आहे.

महाराष्ट्रात मागील निवडणुकीत ४ लाख ७७ सहस्र मतदारांनी वापरला होता नोटाचा पर्याय !

महाराष्ट्रात मागील निवडणुकीत ४ लाख ७७ सहस्र मतदारांनी वापरला होता नोटाचा पर्याय !

वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांतील एकूण ४ लाख ७७ सहस्र २८९ मतदारांनी ‘नोटा’ (निवडणुकीला उभे राहिलेल्या सर्व उमेदवारांना नाकारत असल्याचा मतदारांसाठी असलेला पर्याय) हा पर्याय वापरला होता.