आचारसंहितेचा भंग केल्याच्या  तक्रारीवर १०० मिनिटांत कारवाई करू !

आचारसंहितेचा भंग केल्याच्या तक्रारीवर १०० मिनिटांत कारवाई करू !

येत्या लोकसभा निवडणुकीत आचारसंहिताचा भंग करणार्‍यांवर १०० मिनिटांत कारवाई करण्यात येईल, असा दावा निवडणूक आयोगाकडून करण्यात आला आहे

आचारसंहितेसाठी रासायनिक खतांच्या गोणीवरील पंतप्रधानांची छबी मिटवण्याचे कृषि विभागाचे आदेश

आचारसंहितेसाठी रासायनिक खतांच्या गोणीवरील पंतप्रधानांची छबी मिटवण्याचे कृषि विभागाचे आदेश

रासायनिक खतांच्या गोण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छापण्यात आलेल्या प्रतिमांमुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याने कृषी विभागाने पंतप्रधान मोदी यांच्या गोण्यांवरील त्या छबीवर ब्रशद्वारे लाल रंग देऊन ती प्रतिमा खोडावी आणि नंतरच गोणी वितरीत करावी, अशा सूचना केली आहे.

Maharashtra Political Parties : मागील ८ वर्षांमध्ये हिशेब न देणार्‍या महाराष्ट्रातील २१९ राजकीय पक्षांची मान्यता रहित !

Maharashtra Political Parties : मागील ८ वर्षांमध्ये हिशेब न देणार्‍या महाराष्ट्रातील २१९ राजकीय पक्षांची मान्यता रहित !

राजकीय कुरघोडी करण्यासाठी निवडणुकीपुरते स्थापन करण्यात येत आहेत पक्ष !

‘निवडणूक रोख्यां’वरील आरोपांमागील वास्तव

‘निवडणूक रोख्यां’वरील आरोपांमागील वास्तव

‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने या रोख्यांची सर्व माहिती सर्वाेच्च न्यायालयात जमा केल्यानंतर भाजपवर अनेक उलटे सुलटे आरोप केले जात आहेत; पण वस्तूस्थिती वेगळी आहे.

लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना करावा लागणार वाढीव निवडणूक खर्च !

लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना करावा लागणार वाढीव निवडणूक खर्च !

गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदाचे खर्चाचे शुल्क १२ टक्क्यांनी वाढवण्यात आले आहे. यात शाकाहारी जेवणासाठी १०० ऐवजी ११२ रुपये आणि मांसाहारासाठी २२४ रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. चहा, कॉफी, लस्सी, थंड पेये, तसेच अल्पाहार यांचेही शुल्क वाढवण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भगवे ध्वज काढण्याची अनाठायी कृती थांबवा ! – हिंदु जनजागृती समिती

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भगवे ध्वज काढण्याची अनाठायी कृती थांबवा ! – हिंदु जनजागृती समिती

‘लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भगवे ध्वज काढण्याची अनाठायी कृती थांबवा’, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगली जिल्हा प्रशासनास देण्यात आले.

नाशिक येथे दहा आखाड्यांकडून महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज हे लोकसभेसाठी उमेदवार !

नाशिक येथे दहा आखाड्यांकडून महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज हे लोकसभेसाठी उमेदवार !

त्र्यंबकेश्वरमधील दहा आखाड्यांनी एकत्र येत लोकसभा निवडणुकीत महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज हे नाशिक लोकसभेसाठी उमेदवार म्हणून दिले आहेत.

मुंबईतील मराठी मतदारांना गावाला जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न !

मुंबईतील मराठी मतदारांना गावाला जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न !

मुंबईमध्ये २० मे या दिवशी मतदान होणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गावाला जाणार्‍यांना कसे थांबवायचे ? असा प्रश्न राजकीय पक्षांच्या नेत्यांसमोर आहे. या कालावधीत केवळ परप्रांतीय लोक मुंबईत असतात.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय पक्षांचे नेते, बांधकाम व्यावसायिक आदींचे पोलीस संरक्षण काढून घेण्याचे आदेश !

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय पक्षांचे नेते, बांधकाम व्यावसायिक आदींचे पोलीस संरक्षण काढून घेण्याचे आदेश !

शस्त्र परवाना असलेल्या नागरिकांकडून पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, बंदूक अशी शस्त्रे जमा करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बंदोबस्तात वाढ केली आहे. 

EXCLUSIVE : महाराष्ट्रात केवळ १० पक्षांना मिळणार राखीव चिन्ह : ३७६ पक्षांना लढवावी लागणार वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक !

EXCLUSIVE : महाराष्ट्रात केवळ १० पक्षांना मिळणार राखीव चिन्ह : ३७६ पक्षांना लढवावी लागणार वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक !

शरद पवार यांच्या पक्षाची ‘प्रादेशिक पक्ष’ म्हणून मान्यताही गेली ! श्री. प्रीतम नाचणकर, मुंबई मुंबई, २१ मार्च (वार्ता.) – महाराष्ट्रात राष्ट्रीय आणि राज्य मान्यताप्राप्त असलेल्या केवळ १० पक्षांना लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व मतदारसंघांत राखीव चिन्ह मिळू शकेल. या व्यतिरिक्त ३७६ अमान्यताप्राप्त; परंतु नोंदणी असलेल्या राजकीय पक्षांना निवडणूक लढवायची असल्यास त्यांना मुक्तचिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे, म्हणजेच … Read more