मुलींना बारावीपर्यंत शिक्षण विनामूल्य असतांनाही त्यांच्याकडून शुल्क घेत असल्याची वस्तूस्थिती !
या संदर्भात पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार करावी, म्हणजे अशा शाळा-महाविद्यालयांवर कारवाई करता येईल, असे शिक्षण विभागातील तक्रार निवारण अधिकारी विलास पाटील यांनी सांगितले.