अफगाणिस्तानमध्ये तालिबानकडून महिला कल्याण मंत्रालय बंद !
भारतातील तालिबानीप्रेमी, महिला नेत्या, नामांकित महिला, तसेच जगभरातील महिला संघटना याविषयी बोलतील का ?
भारतातील तालिबानीप्रेमी, महिला नेत्या, नामांकित महिला, तसेच जगभरातील महिला संघटना याविषयी बोलतील का ?
१२ सप्टेंबर २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘मानवी बुद्धी आणि तिच्या निर्णयांतील योग्य-अयोग्यता !’, यांविषयी केलेले विवेचन देण्यात आले होते. आज आपण त्यापुढील भाग पाहूया.
हा केवळ पुरस्कार नव्हे, तर भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद ! – सौ. वैशाली सुतार
मध्यप्रदेश शासनाचा अभिनंदनीय निर्णय ! भाजपशासित प्रत्येक राज्याने आणि केंद्र सरकारनेही असा निर्णय घेतला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
२९ ऑगस्ट २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘मानवी बुद्धी आणि तिला असलेल्या मर्यादा !’, यांविषयी केलेले विवेचन देण्यात आले होते. आज आपण त्यापुढील भाग पाहूया.
‘तेलुगु भाषादिन महोत्सवा’च्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘भाषेच्या माध्यमातून संस्कृतीचे रक्षण’ या विषयावर ‘ऑनलाईन’ चर्चासत्राचे आयोजन
अलाहाबाद उच्च न्यायालयाचा उत्तरप्रदेश सरकारला प्रश्न
अनैतिकता दूर करण्यासाठी मुले आणि मुली यांना स्वतंत्र शिक्षण देणे, हा पर्याय नसून मूळ वासनांध वृत्तीत पालट होणे आवश्यक आहे. ती घालवण्यासाठी मदनी यांनी त्यांच्या धर्मियांना आवाहन केले पाहिजे !
बुद्धीने अधिक काम करूनही आधुनिक मनुष्याने बुद्धीची मलीनता दूर करण्याकडे लक्ष न देणे.
भैयाजी काणे यांनी मणीपूरमध्ये मोठ्या प्रमाणात कार्य केले. त्यांचे कार्य आज जयंत कोंडविलकर पुढे चालवत आहेत. कोंडविलकर यांचे ‘उखरूलचे आव्हान’ हे पुस्तक प्रकाशित झाले होते. आता त्यांनी ‘ईशान्य वार्ता’ नावाचे मासिक चालू केले आहे. श्री. कोंडविलकर यांच्या शब्दांत श्री. भैयाजी काणे आणि स्वत: कोंडविलकर यांच्या मणीपूरमधील समाजकार्याविषयी जाणून घेऊया.