संपादकीय : भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप !
स्वत:च्या देशातील वर्णद्वेष आणि हिंसा न रोखता भारतातील निर्णयांवर टीका करणार्या पाश्चात्त्यांवर समजेल अशी कारवाई सरकारने करावी !
स्वत:च्या देशातील वर्णद्वेष आणि हिंसा न रोखता भारतातील निर्णयांवर टीका करणार्या पाश्चात्त्यांवर समजेल अशी कारवाई सरकारने करावी !
मुख्तार अन्सारीचा मृत्यू म्हणजे ‘लोकशाहीची हत्या’ असे म्हणणार्यांना त्याने जेव्हा अनेकांच्या हत्या केल्या, तेव्हा लोकशाही का आठवली नाही ?
भारत देशात पालट होत आहेत. देश विकासाच्या पथावरून मार्गक्रमण करत आहे. जगातील तिसरी आर्थिक महासत्ता होऊ पहात आहे. यामुळे भारताची मान जगभरात उंचावत आहे.
विदेशी विद्यापिठे ही भारतद्वेषी कारवायांचे अड्डे बनल्यामुळे तेथील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पावले उचलणे आवश्यक !
भारताचा मित्रदेश असल्याचे भासवून भारतविरोधी कारवाया करणार्या अमेरिकेला समजेल असे प्रत्युत्तर देणे आवश्यक !
निसर्गावर मात करून नव्हे, तर त्याच्याशी जुळवून घेण्याची कला मानवाने आत्मसात केली, तरच त्याचा उत्कर्ष शक्य !
मतदानाची टक्केवारी वाढण्यापुरते मर्यादित न रहाता ‘मतदान राष्ट्रहितासाठी व्हावे’, यासाठी निवडणूक आयोगाने कार्य करावे !
भारतीय संगीतक्षेत्राचे निधर्मीकरण करण्याचे सुधारणावाद्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी संगीतप्रेमींनी आवाज उठवणे आवश्यक !
येत्या रामराज्याच्या स्थापनेच्या कार्यात ईश्वरी अधिष्ठानाचे कार्य सनातन संस्थेने केल्याने तिचे नाव इतिहासात सुवर्णाक्षराने कोरले जाईल !
उद्दाम वर्तन करून कायदे वाकवणारे नव्हे, तर कायद्यांच्या पालनाने जनतेसमोर आदर्श निर्माण करणारे आदर्श मुख्यमंत्री हवेत !