भारताला ‘उर्दूस्तान’ करण्याची चाचपणी !
‘कान्व्हेंट’ शाळेत हिंदु मुलींच्या धर्माचरणाला विरोध होतो, तेव्हा निधर्मीवाले कुठे असतात ?
गनेडीवाला यांचे त्यागपत्र !
गनेडीवाला यांनी दिलेले निकाल केवळ संवेदनाहीन नसून महिलांचे खच्चीकरण करणारे आहेत, अशी जनतेची भावना आहे. न्यायव्यवस्थेचे पावित्र्य राखण्यासाठी चांगले न्यायाधीश पदावर येणे, हे सामाजिक हितासाठी अत्यंत आवश्यक आहे.
राणा अय्युब यांची चोरी !
सामाजिक कार्याच्या नावाखाली पैसे हडपणारे पत्रकार, हा पत्रकारितेला लागलेला कलंकच ! राणा अय्युब यांचा पत्रकारितेच्या नावाखाली असलेला आतंकी बुरखा भारतीय पत्रकारितेने फाडावा !
हिजाबच्या आडून शरीयतचा अट्टहास !
धर्मांधांची लोकसंख्या वाढल्यानंतर इतर संस्कृती मिटवण्यासाठी ते वेगवेगळ्या घटनांचा कसा उपयोग करतात, त्याचेच ‘हिजाबची मागणी’ हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. यावरून समान नागरी कायद्याची अत्यावश्यकता स्पष्ट होते !
हिजाबी ‘टूलकिट’ !
ज्यांना देशात अशांतताच पसरवायची आहे, ते काही ना काही कथा रचतच असतात आणि त्यापुढची पटकथा ‘टूलकिट’वाल्यांकडे सिद्धच असते !
हिजाबप्रेमींना आवर घाला !
आज महाविद्यालयात हिजाब परिधान करून येण्याचे समर्थन करणारे उद्या बुरखा घालून येण्याचे समर्थन करतील. हिजाबप्रेमींच्या धर्मांध कारवायांना ऊत आल्यामुळे केंद्र सरकारने सक्षम कायदा करून त्यांना आवर घालणे, हेच इष्ट ठरणार आहे !
मदरसे आणि धर्मशिक्षण !
‘मदरशांतून धर्मशिक्षण घेणारे अनेक जण जिहादी होतात’, हे सरकार कधी लक्षात घेणार ?
विशेष संपादकीय : स्वर्गीय सूर विसावला !
भारतात जी काही अलौकिक व्यक्तीमत्त्व साक्षात् ईश्वराने पाठवली आहेत, त्यांपैकीच एक म्हणजे दैवी स्वर घेऊन आलेल्या भारतरत्न लताबाई दीनानाथ मंगेशकर !
उत्तरप्रदेशातील निवडणूक आणि हिंदुत्व !
निवडणुकीच्या निकालातून जनकौल आपल्याला दिसून येईल. उत्तरप्रदेशातील निवडणुकीच्या निकालाचे दूरगामी परिणाम होतील एवढे मात्र निश्चित !