Pakistan Threatens India : शत्रुत्‍वाच्‍या हेतूने कारवाई केल्‍यास ठोस उत्तर देण्‍याची पाकची भारताला धमकी !

भारताला वारंवार धमकावणार्‍या पाकला समजेल अशा भाषेत भारत कधी प्रत्‍युत्तर देणार ?

S Jaishankar On Pakistan : पाकिस्‍तानसमवेतच्‍या चर्चेचा काळ संपला !

भारत आता आतंकवाद आणि चर्चा यांना एकत्र पाहू शकत नाही. पाकिस्‍तानला जर भारतासमवेत चर्चा करायची असेल, तर त्‍याला त्‍याच्‍या  धोरणांचा पुनर्विचार करावा लागेल.

PM Modi On Russia-Ukraine war : आम्ही तटस्थ नाही, तर शांततेच्या पक्षासमवेत ! – पंतप्रधान मोदी यांची स्पष्टोक्ती

भारत युद्धाविषयी कधीही तटस्थ किंवा निष्पक्ष राहिलेला नाही. आम्ही नेहमीच शांततेच्या बाजूने राहिलो आहोत.शांततेसाठीच्या प्रयत्नांमध्ये भारत सक्रीय भूमिका बजावेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

Indians In Russian Army : रशियाच्‍या सैन्‍यात एकूण ९१ भारतीय भरती : त्‍यांतील ८ जणांचा मृत्‍यू

१४ जणांना रशियाने सोडले, तर उर्वरित ६९ अद्याप रशियात !

बांगलादेशात अल्‍पसंख्‍यांकांना लक्ष्य केले जात आहे ! : S Jaishankar

बांगलादेशात वर्ष १९४७ पासूनच अल्‍पसंख्‍यांक म्‍हणजे हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. त्‍यामुळे त्‍या वेळी २८ टक्‍के असणारे हिंदू आता ८ टक्‍केही शिल्लक राहिलेले नाहीत.

S Jaishankar : बांगलादेशातील परिस्‍थितीवर लक्ष ठेवून आहोत ! – परराष्‍ट्रमंत्री एस्. जयशंकर

बांगलादेशातील परिस्‍थिती लक्षात घेऊन आम्‍ही त्‍यावर लक्ष ठेवून आहोत, आम्‍ही शेख हसीना यांच्‍याविषयी कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती परराष्‍ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी दिली.

Ram Lalla Stamp : लाओमध्ये श्रीरामलल्ला यांच्यावरील टपाल तिकिटाचे अनावरण !

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्या हस्ते झाला कार्यक्रम !

S Jaishankar QUAD Meeting : चीनचा दृष्‍टीकोन पालटत नाही, तोपर्यंत दोन्‍ही देशांतील संबंध सुधारणार नाहीत !

परराष्‍ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी चीनला सुनावले !

Jaishankar Meets Chinese FM : पूर्वीच्या करारांचा आदर केला, तरच दोन्ही देशांतील संबंध सुधारतील !

चीनने किती काही सांगितले, तरी तो त्याची विस्तारवादी महत्त्वाकांक्षा सोडणार नसल्याने अशा चर्चा निरर्थकच होत !

SCO Jaishankar : आतंकवाद हे जगासमोरील सर्वांत मोठे आव्हान ! – परराष्ट्रमंत्री जयशंकर

गेल्या ७५ वर्षांत भारताने आतंकवादाचा संपूर्ण बीमोड केला असता, तर आज भारताला ‘आतंकवाद असाच संपवायचा असतो’, असे जगाला छातीठोकपणे सांगता आले असते !