Jaishankar Meets Chinese FM : पूर्वीच्या करारांचा आदर केला, तरच दोन्ही देशांतील संबंध सुधारतील !

Jaishankar Meets Chinese FM : पूर्वीच्या करारांचा आदर केला, तरच दोन्ही देशांतील संबंध सुधारतील !

चीनने किती काही सांगितले, तरी तो त्याची विस्तारवादी महत्त्वाकांक्षा सोडणार नसल्याने अशा चर्चा निरर्थकच होत !

SCO Jaishankar : आतंकवाद हे जगासमोरील सर्वांत मोठे आव्हान ! – परराष्ट्रमंत्री जयशंकर

SCO Jaishankar : आतंकवाद हे जगासमोरील सर्वांत मोठे आव्हान ! – परराष्ट्रमंत्री जयशंकर

गेल्या ७५ वर्षांत भारताने आतंकवादाचा संपूर्ण बीमोड केला असता, तर आज भारताला ‘आतंकवाद असाच संपवायचा असतो’, असे जगाला छातीठोकपणे सांगता आले असते !

S Jaishankar : परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी घेतली चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट

S Jaishankar : परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी घेतली चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट

सीमा वाद सोडवण्यासाठी प्रयत्न वाढवण्यावर दोघांची सहमती

India Sri Lanka Bridge : भारत आणि श्रीलंका यांच्यात पूल बांधण्याची सिद्धता ! – श्रीलंकेचे राष्ट्रपती

India Sri Lanka Bridge : भारत आणि श्रीलंका यांच्यात पूल बांधण्याची सिद्धता ! – श्रीलंकेचे राष्ट्रपती

भारत आणि श्रीलंका यांच्यात पूल उभारतांना रामायणकालीन रामसेतूला हानी पोचणार नाही, याची काळजी शासनकर्त्यांनी घ्यावी, हीच भारतातील सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा !

Kuwait Fire : कुवेत येथील भीषण आगीमध्ये ४० भारतियांचा मृत्यू, तर ३० जण घायाळ

Kuwait Fire : कुवेत येथील भीषण आगीमध्ये ४० भारतियांचा मृत्यू, तर ३० जण घायाळ

मंगफ येथे ६ मजली इमारतीला लागलेल्या आगीमध्ये ४१ जणांचा मृत्यू झाला, तर ३० जण घायाळ झाले. या मृत ४१ पैकी ४० जण भारतीय कामगार आहेत. सर्व घायाळही भारतीयच आहेत.

कॅनडात इंदिरा गांधी यांच्या हत्येचा उत्सव साजरा करणार्‍यांवर कारवाई करा ! – भारताची मागणी

कॅनडात इंदिरा गांधी यांच्या हत्येचा उत्सव साजरा करणार्‍यांवर कारवाई करा ! – भारताची मागणी

रराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी या चित्ररथफेरीला अनुमती दिल्याविषयी अप्रसन्नता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘हे शीख फुटीरतावाद्यांच्या हिंसाचाराचे समर्थन करण्यासारखे आहे. हे कॅनडासाठी चांगले नाही आणि भारतासमवेतच्या संबंधांसाठीही चांगले नाही.’’

‘व्हाय भारत मॅटर्स’ (भारत का महत्त्वाचा) !

‘व्हाय भारत मॅटर्स’ (भारत का महत्त्वाचा) !

भारताचे माजी परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी  ‘व्हाय भारत मॅटर्स’ हे  पुस्तक लिहिले आहे. ‘व्हाय भारत मॅटर्स’ या विचार करायला प्रवृत्त करणार्‍या पुस्तकात भारताचे माजी परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी २१ व्या ….

Jaishankar On POK : योग्य वेळ आल्यावर पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग बनणार !

Jaishankar On POK : योग्य वेळ आल्यावर पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग बनणार !

वर्ष १९४९ मध्ये पंतप्रधान नेहरूंमुळे काश्मीरचा काही भाग पाकिस्तानने कह्यात घेतला. तेथील काही भूमी पाकिस्तानने चीनला दिली. नेहरूंच्या काळातील चुकीचा दोष पंतप्रधान मोदी यांना का ?

S Jaishankar : पाश्‍चात्त्य देशांना वाटते की, ते भारताला त्यांच्या इशार्‍यावर नाचवू शकतात !

S Jaishankar : पाश्‍चात्त्य देशांना वाटते की, ते भारताला त्यांच्या इशार्‍यावर नाचवू शकतात !

परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी विदेशी प्रसारमाध्यमांना फटकारले !

S Jaishankar On POK : पाकव्याप्त काश्मीरविषयी देशवासियांच्या मनातील इच्छा पूर्ण होईल ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

S Jaishankar On POK : पाकव्याप्त काश्मीरविषयी देशवासियांच्या मनातील इच्छा पूर्ण होईल ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

ते येथील गार्गी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करत होते.