Ram Lalla Stamp : लाओमध्ये श्रीरामलल्ला यांच्यावरील टपाल तिकिटाचे अनावरण !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्या हस्ते झाला कार्यक्रम !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्या हस्ते झाला कार्यक्रम !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी चीनला सुनावले !
चीनने किती काही सांगितले, तरी तो त्याची विस्तारवादी महत्त्वाकांक्षा सोडणार नसल्याने अशा चर्चा निरर्थकच होत !
गेल्या ७५ वर्षांत भारताने आतंकवादाचा संपूर्ण बीमोड केला असता, तर आज भारताला ‘आतंकवाद असाच संपवायचा असतो’, असे जगाला छातीठोकपणे सांगता आले असते !
सीमा वाद सोडवण्यासाठी प्रयत्न वाढवण्यावर दोघांची सहमती
भारत आणि श्रीलंका यांच्यात पूल उभारतांना रामायणकालीन रामसेतूला हानी पोचणार नाही, याची काळजी शासनकर्त्यांनी घ्यावी, हीच भारतातील सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा !
मंगफ येथे ६ मजली इमारतीला लागलेल्या आगीमध्ये ४१ जणांचा मृत्यू झाला, तर ३० जण घायाळ झाले. या मृत ४१ पैकी ४० जण भारतीय कामगार आहेत. सर्व घायाळही भारतीयच आहेत.
रराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी या चित्ररथफेरीला अनुमती दिल्याविषयी अप्रसन्नता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘हे शीख फुटीरतावाद्यांच्या हिंसाचाराचे समर्थन करण्यासारखे आहे. हे कॅनडासाठी चांगले नाही आणि भारतासमवेतच्या संबंधांसाठीही चांगले नाही.’’
भारताचे माजी परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी ‘व्हाय भारत मॅटर्स’ हे पुस्तक लिहिले आहे. ‘व्हाय भारत मॅटर्स’ या विचार करायला प्रवृत्त करणार्या पुस्तकात भारताचे माजी परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी २१ व्या ….
वर्ष १९४९ मध्ये पंतप्रधान नेहरूंमुळे काश्मीरचा काही भाग पाकिस्तानने कह्यात घेतला. तेथील काही भूमी पाकिस्तानने चीनला दिली. नेहरूंच्या काळातील चुकीचा दोष पंतप्रधान मोदी यांना का ?