सीमा भागातील कन्नडसक्ती दूर करा !
बेळगाव येथील नगरसेवक रवी साळुंखे यांची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
बेळगाव येथील नगरसेवक रवी साळुंखे यांची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
गोव्यातील पहिल्या गटातील खाण क्षेत्रांचा लिलाव करण्याची पूर्वसिद्धता चालू आहे. डिसेंबर मासाच्या मध्यापर्यंत ५ ते ८ खाण क्षेत्रांचा लिलाव करण्यात येईल.
केवळ कोरोनाकाळातच नव्हे, तर संस्कृतीचे आणि सामाजिक शांततेचे भंजन करणार्या कार्यक्रमांना कायमचेच हद्दपार करावे, अशी संस्कृतीप्रेमींची अपेक्षा आहे !
छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.
महिलांना स्वरक्षण प्रशिक्षण शिकवण्यासमवेत समाजाला धर्मशिक्षण दिल्यास समाजात नीतीमत्ता निर्माण होऊन महिलांवरील आक्रमणे थांबतील !
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकशाही म्हणजे काय ? हे अगोदर शिकून घेतले पाहिजे आणि त्यानंतरच इतर राज्यांचा दौरा केला पाहिजे. गोव्यात कुठलाही राजकीय पक्ष येऊ शकतो; मात्र राजकारणात घराणेशाही रुजवायला देऊ नये.
राज्यशासनाने ६० वर्षांवरील नागरिकांसाठी ‘देवदर्शन’ योजना सिद्ध केली आहे. या योजनेच्या अंतर्गत ६० वर्षांवरील नागरिकांना एका दिवसात राज्यातील सर्वच मंदिरांचे दर्शन घडवण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांनाच दाद न देणारे प्रशासकीय अधिकारी जनतेशी कसे वागत असतील ?
सध्या भाजपला मगोपशी युती हवी आहे; मात्र मगो पक्षाने कडक धोरण अवलंबले आहे. पक्षाचे नेते श्री. सुदिन ढवळीकर यांनी भाजप वगळता अन्य कोणत्याही पक्षाशी युती करण्याचा निर्णय १५ डिसेंबरनंतर कधीही होऊ शकतो, असे निवेदन केले आहे.
विर्नाेडा, पेडणे (गोवा) येथील संत सोहिरोबानाथ आंबिये कला, विज्ञान आणि वाणिज्य सरकारी महाविद्यालयाच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी उपराष्ट्रपती एम्. व्यंकय्या नायडू बोलत होते.